ठळक गोष्टी
  • घटना - २ सप्टेंबर १९६० — केंद्रीय तिबेटी प्रशासनाची पहिली निवडणूक झाली.
  • सुविचार — आठवण म्हणजे एक प्रकारे भेटण्याचाच प्रकार होय (लेखक: खालील जिब्रान)
  • सुविचार — हजारो लिखित तत्वांपेक्षा एखादी प्रत्यक्षातील कृती कितीतरी मौलिक असते (लेखक: डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर)
  • घटना - २ सप्टेंबर १९३९ — दुसरे महायुद्ध जर्मनीने पोलंडमधील डांझिग शहर जिंकले.
  • घटना - २ सप्टेंबर १९१६ — पटणा उच्च न्यायालयाची स्थापना.
  • सुविचार — आई असेपर्यंत तिची किंमत वाटत नाही पण ती गेल्यावर मग जगात कशाचीच किंमत वाटत नाही (लेखक: आचार्य अत्रेजन्म: १३ ऑगस्ट १८९८ | निधन: १३ जून १९६९)
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

२७ ऑगस्ट निधन

  • ९२३: अगेलंट्रूडे (जन्म: ८६० )
  • २०२१: एडमंड एच. फिशर (जन्म: ६ एप्रिल १९२० )
  • २०२०: अरुणाचलम लक्ष्मणन (जन्म: २२ मार्च १९४२ )
  • २०१५: काझी जफर अहमद (जन्म: १ जुलै १९३९ )
  • २००६: हृषिकेश मुखर्जी (जन्म: ३० सप्टेंबर १९२२ )
  • २०००: मनोरमा वागळे
  • १९९८: दादासाहेब पोतनीस (जन्म: २२ नोव्हेंबर १९०९ )
  • १९९५: मधू मेहता
  • १९७९: व्हाइसरॉय लुई माउंट बॅटन (जन्म: २५ जून १९०० )
  • १९७६: मुकेश (जन्म: २२ जुलै १९२३ )
  • १९७१: बेनेट सर्फ (जन्म: २५ मे १८९८ )
  • १९६५: ले कॉर्बुझियर (जन्म: ६ ऑक्टोबर १८८७ )
  • १९६३: इनायतुल्ला खान मश्रिकी (जन्म: २५ ऑगस्ट १८८८ )
  • १९५८: अर्नेस्ट लॉरेन्स (जन्म: ८ ऑगस्ट १९०१ )
  • १९५५: जगन्नाथ रघुनाथ आजगावकर (जन्म: १६ ऑगस्ट १८७९ )
  • १९४५: ह्युबर्ट पाल अलग्याय (जन्म: ६ जून १८९४ )
  • १८७५: विलियम चॅपमन राल्स्टन (जन्म: १२ जानेवारी १८२६ )