निधन - २ सप्टेंबर १९७६ — वि. स. खांडेकर — मराठी कादंबरीकार, लेखक आणि साहित्यिक म्हणून त्यांनी ययातिसह अनेक साहित्यकृती लिहिणारे — पद्मभूषण, ज्ञानपीठ पुरस्कार, साहित्य अकादमी फेलोशिप (जन्म: १९ जानेवारी १८९८)
सुविचार — छोट्या पक्षांचे पंख होऊन तुम्ही गरुडासारखे उड्डाण करू शकणार नाही (लेखक: एच हडसन)
जन्म - २ सप्टेंबर १९७१ — पवन कल्याण — तेलुगू चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक, समाजसेवक आणि आंध्र प्रदेशातील राजकीय नेते — फिल्मफेअर पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेता (तेलुगू), ‘गब्बर सिंग, सिनेमा पुरस्कार, दक्षिण भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
सुविचार — स्वतःमध्ये मोकळेपणा आणा म्हणजे आयुष्य ही सोपे होऊन जाईल (लेखक: भगवान गौतम बुद्ध)
सुविचार — प्रत्येक गोष्ट चांगली असेलच असे नाही पण प्रत्येक चांगली गोष्ट मोठी असते (लेखक: डेमोस्टेनिस)
घटना - २ सप्टेंबर १९२० — म. गांधींचे ब्रिटिश सरकारविरुद्ध असहकार आंदोलन.
निधन - २ सप्टेंबर १९७६ — वि. स. खांडेकर — मराठी कादंबरीकार, लेखक आणि साहित्यिक म्हणून त्यांनी ययातिसह अनेक साहित्यकृती लिहिणारे — पद्मभूषण, ज्ञानपीठ पुरस्कार, साहित्य अकादमी फेलोशिप (जन्म: १९ जानेवारी १८९८)
सुविचार — छोट्या पक्षांचे पंख होऊन तुम्ही गरुडासारखे उड्डाण करू शकणार नाही (लेखक: एच हडसन)
जन्म - २ सप्टेंबर १९७१ — पवन कल्याण — तेलुगू चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक, समाजसेवक आणि आंध्र प्रदेशातील राजकीय नेते — फिल्मफेअर पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेता (तेलुगू), ‘गब्बर सिंग, सिनेमा पुरस्कार, दक्षिण भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
सुविचार — स्वतःमध्ये मोकळेपणा आणा म्हणजे आयुष्य ही सोपे होऊन जाईल (लेखक: भगवान गौतम बुद्ध)
सुविचार — प्रत्येक गोष्ट चांगली असेलच असे नाही पण प्रत्येक चांगली गोष्ट मोठी असते (लेखक: डेमोस्टेनिस)
घटना - २ सप्टेंबर १९२० — म. गांधींचे ब्रिटिश सरकारविरुद्ध असहकार आंदोलन.
१९७५:कर्नाम मल्लेश्वरी— भारतीय वेटलिफ्टर — पद्मश्री, अर्जुन पुरस्कार, ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार
१९६६:उस्ताद राशिद खान— रामपूर-साहसवान घराण्याचे शास्त्रीय गायक — पद्म भूषण, पद्मश्री, संगीत नाटक अकादमी पुरस्कार
१९६३:रमेश्वर लाल डूडी— भारतीय राजकारणी, खासदार आणि राजस्थानचे आमदार
(निधन: ३ ऑक्टोबर २०२५
)
१९५५:तामो मिबांग— भारतीय शैक्षणिक प्रशासक, राजीव गांधी विद्यापीठाचे कुलगुरू
(निधन: ६ ऑगस्ट २०२२
)
१९४९:वेंकय्या नायडू— भारताचे १३वे उपराष्ट्रपती
१९३९:काझी जफर अहमद— बांगलादेश देशाचे ८वे पंतप्रधान, राजकारणी
(निधन: २७ ऑगस्ट २०१५
)
१९३८:पंडित हरिप्रसाद चौरसिया— प्रख्यात भारतीय बासरीवादक, हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे जागतिक स्तरावर लोकप्रिय प्रतिनिधी — पद्मविभूषण, पद्मभूषण, संगीत नाटक अकादमी पुरस्कार
१९३४:लिओनार्ड फीन— अमेरिकन पत्रकार आणि शैक्षणिक, मोमेंट मासिकचे सह-संस्थापक
(निधन: १४ ऑगस्ट २०१४
)
१९२९:जेराल्ड एडेलमन— अमेरिकन जीवशास्त्रज्ञ आणि रोगप्रतिकारकशास्त्रज्ञ — नोबेल पारितोषिक
(निधन: १७ मे २०१४
)
१९१७:श्याम सरन नेगी— भारतीय शिक्षक, देशातील पहिले मतदार
(निधन: ५ नोव्हेंबर २०२२
)
१९१३:वसंतराव नाईक— महाराष्ट्राचे ४थे मुख्यमंत्री, रोहयो योजनेचे जनक
(निधन: १८ ऑगस्ट १९७९
)
१८८७:एकनाथ पांडुरंग रेंदाळकर— कवी व संपादक
(निधन: २२ नोव्हेंबर १९२०
)
१८८२:बिधनचंद्र रॉय— पश्चिम बंगालचे २रे मुख्यमंत्री,निष्णात डॉक्टर आणि शिल्पकार — भारतरत्न
(निधन: १ जुलै १९६२
)