ठळक गोष्टी
  • घटना - २ सप्टेंबर १९४५ — व्हिएतनाम देश जपान व फ्रान्सपासून स्वतंत्र झाला.
  • घटना - २ सप्टेंबर १९९९ — भारतीय जलतरणपटू बुला चौधरी ह्या इंग्लिश खाडी दोन वेळा पोहणाऱ्या आशियातील पहिली महिला ठरल्या.
  • सुविचार — उत्तम रीतीने जीवन जगणाऱ्या माणसाविषयी जगभर आदरभावच असतो अशा लोकांविषयी अखिल मानवतेला अभिमान असतो मानवतेचे ते भूषणच ठरतात (लेखक: अज्ञात)
  • सुविचार — वैवाहिक वैवाहिक प्रेम प्रजोत्पादनाला उपयोगी पडते स्नेहाने मानवी जीवनाला परिपूर्णता येते तर उश्रुंखल प्रेमाने जीवन खराब होऊन त्याची अधोगती ह… (लेखक: फ्रान्सिस बेकन)
  • घटना - २ सप्टेंबर १९६० — केंद्रीय तिबेटी प्रशासनाची पहिली निवडणूक झाली.
  • सुविचार — प्रार्थना म्हणणाऱ्या लोकांपेक्षा मदत करणारे लोकच जास्त पवित्र (लेखक: रॉबर्ट जी इंगरसोल)
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

१ जुलै निधन

  • २०२२: राऊल निकोलाऊ गोन्साल्विस (जन्म: १५ जून १९२७ )
  • १९९९: फॉरेस्ट मार्स सीनियर (जन्म: २१ मार्च १९०४ )
  • १९८९: ग. ह. पाटील
  • १९६२: बिधनचंद्र रॉय (जन्म: १ जुलै १८८२ )
  • १९६२: पुरुषोत्तम दास टंडन (जन्म: १ ऑगस्ट १८८२ )
  • १९४१: सर सी. वाय. चिंतामणी (जन्म: १० एप्रिल १८८० )
  • १९३८: दादासाहेब खापर्डे (जन्म: २७ ऑगस्ट १८५४ )
  • १९१२: हॅरिएट क्विंबी (जन्म: ११ मे १९७५ )
  • १८६०: चार्ल्स गुडईयर (जन्म: २९ डिसेंबर १८०० )