ठळक गोष्टी
  • घटना - २ सप्टेंबर १९६० — केंद्रीय तिबेटी प्रशासनाची पहिली निवडणूक झाली.
  • सुविचार — तुम्हास एक वर्षाचा साठा करावयाचा असेल तर धान्य पेरा 100 वर्षाची बेगमी करायची असेल तर माणसे पेरा (लेखक: कर्मवीर भाऊराव पाटीलजन्म: २२ सप्टेंबर १८८७ | निधन: ९ मे १९५९)
  • सुविचार — देवावर अवलंबून न राहता आपल्या मनगटाच्या जोरावर आपले भवितव्य घडविण्याच्या कामाला लागा (लेखक: अज्ञात)
  • घटना - २ सप्टेंबर १९४५ — व्हिएतनाम देश जपान व फ्रान्सपासून स्वतंत्र झाला.
  • घटना - २ सप्टेंबर १९९९ — भारतीय जलतरणपटू बुला चौधरी ह्या इंग्लिश खाडी दोन वेळा पोहणाऱ्या आशियातील पहिली महिला ठरल्या.
  • सुविचार — सन्मार्गाने सुख प्राप्त करण्याचे साधन म्हणजे शिक्षण (लेखक: अरेस्टॉंटल)
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

२९ डिसेंबर जन्म

  • १९७४: ट्विंकल खन्ना
  • १९६०: डेव्हिड बून
  • १९४२: राजेश खन्ना (निधन: १८ जुलै २०१२ )
  • १९२१: रॉबर्ट सी बेकर (निधन: १३ मार्च २००६ )
  • १९२१: डोब्रिका कोसिक (निधन: १८ मे २०१४ )
  • १९१७: रामानंद सागर (निधन: १२ डिसेंबर २००५ )
  • १९०४: कुपल्ली वेंकटप्पागौडा पुट्टप्पा (निधन: ११ नोव्हेंबर १९९४ )
  • १९००: दिनानाथ मंगेशकर (निधन: २४ एप्रिल १९४२ )
  • १८४४: व्योमेश चन्‍द्र बनर्जी (निधन: २१ जुलै १९०६ )
  • १८०९: विल्यम ग्लँडस्टोन
  • १८०८: अँड्रयू जॉन्सन (निधन: ३१ जुलै १८७५ )
  • १८००: चार्ल्स गुडईयर (निधन: १ जुलै १८६० )
  • १७२१: मॅडम डी पोम्पाडोर (निधन: १५ एप्रिल १७६४ )