घटना - २ सप्टेंबर १९४६ — भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.
सुविचार — आपले विचार दारिद्र्य असले की आपण कंगाल बनतो (लेखक: इमर्सन)
सुविचार — सूर्याचा प्रकाश मला प्रिय आहे त्याने माझी वाढ होते म्हणून मला तो वंदनीय आहे पण म्हणून मी पृथ्वीवर जेव्हा सोडून त्याच्या जवळ जाऊ पाहिल तर जळ… (लेखक: आचार्य विनोबा भावे)
घटना - २ सप्टेंबर १९४६ — भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.
सुविचार — आपले विचार दारिद्र्य असले की आपण कंगाल बनतो (लेखक: इमर्सन)
सुविचार — सूर्याचा प्रकाश मला प्रिय आहे त्याने माझी वाढ होते म्हणून मला तो वंदनीय आहे पण म्हणून मी पृथ्वीवर जेव्हा सोडून त्याच्या जवळ जाऊ पाहिल तर जळ… (लेखक: आचार्य विनोबा भावे)
२०२२:अयमान अल-जवाहिरी— अल-कायदाचा दुसरा अमीर, दहशतवादी
(जन्म: १९ जून १९५५
)
२०१४:नबरुण भट्टाचार्य— भारतीय पत्रकार आणि लेखक
(जन्म: २३ जून १९४८
)
१९८०:मोहम्मद रफी— भारतीय चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध महान पार्श्वगायक, विविध भाषांतील अमर आणि भावपूर्ण गीतांसाठी प्रसिद्ध — पद्मश्री, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, फिल्मफेअर पुरस्कार
(जन्म: २४ डिसेंबर १९२४
)
१९७२:पॉल-हेन्री स्पाक— बेल्जियम देशाचे ४६वे पंतप्रधान
(जन्म: २५ जानेवारी १८९९
)
१९६८:पंडित श्रीपाद दामोदर सातवळेकर— चित्रकार, संस्कृत पंडित
(जन्म: १९ सप्टेंबर १८६७
)
१९४०:उधम सिंग— भारतीय स्वातंत्र्यसैनिक, क्रांतिकारक
(जन्म: २८ डिसेंबर १८९९
)
१८७५:अँड्रयू जॉन्सन— अमेरिकेचे १७वे राष्ट्राध्यक्ष
(जन्म: २९ डिसेंबर १८०८
)
१८६५:नाना शंकर शेटे— आधुनिक मुंबईचे शिल्पकार
(जन्म: १० फेब्रुवारी १८०३
)
१८०५:धीरान चिन्नमलाई— भारतीय सैनिक
(जन्म: १७ एप्रिल १७६५
)