सुविचार — राक्षसी सामर्थ्य असणे हे चांगले असले तरी ते सामर्थ्य एखाद्या राक्षसाप्रमाणे वापरणे म्हणजेच जुलूम करणे (लेखक: विल्यम शेक्सपियर — जन्म: २३ एप्रिल १५६४ | निधन: २३ एप्रिल १६१६)
सुविचार — विचार केल्याशिवाय बुद्धीनिष्ठ जीवन नाही बुद्धीनिष्ठ जीवनाशिवाय आत्मसंशोधन नाही आत्मसंशोधनाशिवाय स्वाभिमान पूर्वक सुधारणा नाही आणि स्वाभिमान… (लेखक: गोपाळ गणेश आगरकर)
घटना - १२ जून १९४२ — ऍन फ्रॅंक — यांना तेराव्या वाढदिवसासाठी एक डायरी मिळाली.
सुविचार — ज्या दिवशी आपली थोडी सुद्धा प्रगती झाली नसेल तो आपला दिवस फुकट केला समजावे (लेखक: नेपोलियन बोनापार्ट)
घटना - १२ जून १९४३ — होलोकॉस्ट — जर्मनीच्या सैन्याने पोलंडमधील ब्रझेझनी येथील ज्यू वस्ती नष्ट केली. सुमारे ११८० ज्यूं लोकांची हत्या करण्यात आली.
घटना - १२ जून १९०५ — भारत सेवक समाजाची (Servants of India Society) — स्थापना झाली.
सुविचार — राक्षसी सामर्थ्य असणे हे चांगले असले तरी ते सामर्थ्य एखाद्या राक्षसाप्रमाणे वापरणे म्हणजेच जुलूम करणे (लेखक: विल्यम शेक्सपियर — जन्म: २३ एप्रिल १५६४ | निधन: २३ एप्रिल १६१६)
सुविचार — विचार केल्याशिवाय बुद्धीनिष्ठ जीवन नाही बुद्धीनिष्ठ जीवनाशिवाय आत्मसंशोधन नाही आत्मसंशोधनाशिवाय स्वाभिमान पूर्वक सुधारणा नाही आणि स्वाभिमान… (लेखक: गोपाळ गणेश आगरकर)
घटना - १२ जून १९४२ — ऍन फ्रॅंक — यांना तेराव्या वाढदिवसासाठी एक डायरी मिळाली.
सुविचार — ज्या दिवशी आपली थोडी सुद्धा प्रगती झाली नसेल तो आपला दिवस फुकट केला समजावे (लेखक: नेपोलियन बोनापार्ट)
घटना - १२ जून १९४३ — होलोकॉस्ट — जर्मनीच्या सैन्याने पोलंडमधील ब्रझेझनी येथील ज्यू वस्ती नष्ट केली. सुमारे ११८० ज्यूं लोकांची हत्या करण्यात आली.
घटना - १२ जून १९०५ — भारत सेवक समाजाची (Servants of India Society) — स्थापना झाली.
१९३१:— विली पोस्ट आणि हॅरोल्ड गॅटी हे सिंगल-इंजिन मोनोप्लेन विमानातून संपूर्ण जगाची परिक्रमा करणारे पहिले व्यक्ती बनले.
१९२३:कॅनडा— देशाने सर्व चीनी नागरिकांचे इमिग्रेशन निलंबित केले.
१९२१:चिनी कम्युनिस्ट पक्ष— स्थापना.
१९१९:तरुणभारत— या वृत्तपत्राची बाबूराव ठाकूर यांनी सुरुवात केली.
१९१६:पहिले महायुद्ध— सोम्मेची लढाई: पहिल्या दिवशी ब्रिटिश सैन्याचे किमान १९हजार सैनिकांचे निधन तर ४० हजार सैनिक जखमी.
१९०९:— क्रांतिकार कमदनलाल धिंग्रा यांनी कर्नल विल्यम कर्झन वायली यांची गोळ्या झाडून हत्या केली.
१९०८:एसओएस (SOS)— हे आंतरराष्ट्रीय तत्काळ चिन्ह म्हणून स्वीकारण्यात आले.
१९०३:टूर दी फ्रान्स— पहिल्या सायकल रेसची सुरवात झाली.
१८८१:टेलेफोन कॉल— जगातील पहिला टेलिफोन कॉल करण्यात आला.
१८७४:टंकलेखक (टाईपरायटर)— पहिले व्यावसायिक टंकलेखन यंत्र (टाइपराइटर) ची विक्री सुरु झाली.
१८३७:इंग्लंड— जन्म, मृत्यू व विवाह यांच्या सरकारी नोंदणीस सुरूवात झाली.
१६९३:मराठा साम्राज्य— संभाजीराजांच्या मृत्यूनंतर मोगलांकडे गेलेला सिंहगड नवजी बलकवडे यांनी पुन्हा स्वराज्यात आणला.
जन्म
१९२९:जेराल्ड एडेलमन— अमेरिकन जीवशास्त्रज्ञ आणि रोगप्रतिकारकशास्त्रज्ञ — नोबेल पारितोषिक
(निधन: १७ मे २०१४
)
निधन
२०२२:राऊल निकोलाऊ गोन्साल्विस— भारतीय रोमन कॅथोलिक प्रीलेट
(जन्म: १५ जून १९२७
)
१९९९:फॉरेस्ट मार्स सीनियर— एम अँड एमचे (M&M) संस्थापक
(जन्म: २१ मार्च १९०४
)
१९८९:ग. ह. पाटील— कवी, शिक्षणतज्ज्ञ
१९६२:बिधनचंद्र रॉय— पश्चिम बंगालचे २रे मुख्यमंत्री,निष्णात डॉक्टर आणि शिल्पकार — भारतरत्न
(जन्म: १ जुलै १८८२
)
१९६२:पुरुषोत्तम दास टंडन— राष्ट्रभाषा हिंदीचे समर्थक, अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष — भारतरत्न
(जन्म: १ ऑगस्ट १८८२
)
१९४१:सर सी. वाय. चिंतामणी— स्वातंत्र्यपूर्व काळातील प्रागतिक पक्षाचे नेते व श्रेष्ठ वृत्तपत्रकार
(जन्म: १० एप्रिल १८८०
)
१९३८:दादासाहेब खापर्डे— प्रख्यात कायदेपंडित, विद्वान
(जन्म: २७ ऑगस्ट १८५४
)
१९१२:हॅरिएट क्विंबी— एरो क्लब ऑफ अमेरिका एव्हिएटरचे प्रमाणपत्र मिळवणाऱ्या पहिल्या अमेरिकी महिला, तसेच इंग्लिश खाडी पार करणाऱ्या पहिल्या महिला पायलट.
(जन्म: ११ मे १९७५
)
१८६०:चार्ल्स गुडईयर— रबरावरील व्हल्कनायझेशन ही प्रक्रिया शोधणारे अमेरिकन संशोधक
(जन्म: २९ डिसेंबर १८००
)