ठळक गोष्टी
  • सुविचार — एक ने हे प्रेमातील पहिले कर्तव्य होय (लेखक: पॉल तिलिक)
  • घटना - २ सप्टेंबर १९९९ — भारतीय जलतरणपटू बुला चौधरी ह्या इंग्लिश खाडी दोन वेळा पोहणाऱ्या आशियातील पहिली महिला ठरल्या.
  • घटना - २ सप्टेंबर १९४६ — भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.
  • सुविचार — खोबरे पाहिजे असेल तर नारळ फोडले पाहिजे (लेखक: जे ग्रज)
  • सुविचार — किरकोळ दुःखामुळे अंतकरण हळवे होते पण भयंकर दुखे कोसळली की ते कठोर होते (लेखक: इमर्सन)
  • घटना - २ सप्टेंबर १९४५ — व्हिएतनाम देश जपान व फ्रान्सपासून स्वतंत्र झाला.
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

३० सप्टेंबर जन्म

  • १९९७: मॅक्स वर्स्टॅपन
  • १९८०: मार्टिना हिंगीस
  • १९७२: शान
  • १९६१: चंद्रकांत पंडित
  • १९५५: अँनी बेचोलॉल्म्स
  • १९४५: एहूद ओल्मर्ट
  • १९४३: जोहान डायझेनहॉफर
  • १९४१: कमलेश शर्मा
  • १९३९: ज्याँ-मरी लेह्न
  • १९३४: ऍना काश्फी (निधन: १६ ऑगस्ट २०१५ )
  • १९३३: प्रभाकर पंडित (निधन: २८ डिसेंबर २००६ )
  • १९२२: हृषिकेश मुखर्जी (निधन: २७ ऑगस्ट २००६ )
  • १९०५: नेव्हिल फ्रान्सिस मॉट (निधन: ८ ऑगस्ट १९९६ )
  • १९००: एम. सी. छागला (निधन: ९ फेब्रुवारी १९८१ )
  • १८३२: ऍन जार्विस (निधन: ९ मे १९०५ )
  • १२०७: रूमी (निधन: १७ डिसेंबर १२७३ )