ठळक गोष्टी
-
सुविचार — आपल्या मधील एकही दोष लक्षात न येणे हाच आपला सर्वात मोठा दोष आहे (लेखक: डेल कर्णिगी)
-
घटना - २ सप्टेंबर १९१६ — पटणा उच्च न्यायालयाची स्थापना.
-
घटना - २ सप्टेंबर १९४६ — भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.
-
सुविचार — चारित्र्य हे शुभ्र कागदासारखे आहे एकदा का तो डागायला की तो पूर्वीसारखा शुभ्र दिसणे अशक्य प्रायाच (लेखक: स्टीफन जे हेंपले)
-
सुविचार — आपले आरोग्य सुस्थितीत ठेवणे हे आपले कर्तव्यच आहे (लेखक: भगवान गौतम बुद्ध)
-
घटना - २ सप्टेंबर १९४५ — व्हिएतनाम देश जपान व फ्रान्सपासून स्वतंत्र झाला.
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
-
सुविचार — आपल्या मधील एकही दोष लक्षात न येणे हाच आपला सर्वात मोठा दोष आहे (लेखक: डेल कर्णिगी)
-
घटना - २ सप्टेंबर १९१६ — पटणा उच्च न्यायालयाची स्थापना.
-
घटना - २ सप्टेंबर १९४६ — भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.
-
सुविचार — चारित्र्य हे शुभ्र कागदासारखे आहे एकदा का तो डागायला की तो पूर्वीसारखा शुभ्र दिसणे अशक्य प्रायाच (लेखक: स्टीफन जे हेंपले)
-
सुविचार — आपले आरोग्य सुस्थितीत ठेवणे हे आपले कर्तव्यच आहे (लेखक: भगवान गौतम बुद्ध)
-
घटना - २ सप्टेंबर १९४५ — व्हिएतनाम देश जपान व फ्रान्सपासून स्वतंत्र झाला.
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
३० सप्टेंबर निधन
-
२०१४: इफ्तिकार हुसैन अन्सारी — भारतीय राजकारणी, मौलवी
-
१९९८: चंद्राताई किर्लोस्कर — भूदान चळवळीतील कार्यकर्त्या
-
१९९२: गंगाधर खानोलकर — लेखक वव चरित्रकार
-
१९८५: चार्ल्स रिच्टर — अमेरिकन भूवैज्ञानिक
-
१६९४: मार्सेलिओ माल्पिघी — इटालियन डॉक्टर
-
१२४६: यारोस्लाव्ह (दुसरा) — रशियाचे झार