ठळक गोष्टी
  • सुविचार — आपल्या मधील एकही दोष लक्षात न येणे हाच आपला सर्वात मोठा दोष आहे (लेखक: डेल कर्णिगी)
  • घटना - २ सप्टेंबर १९१६ — पटणा उच्च न्यायालयाची स्थापना.
  • घटना - २ सप्टेंबर १९४६ — भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.
  • सुविचार — चारित्र्य हे शुभ्र कागदासारखे आहे एकदा का तो डागायला की तो पूर्वीसारखा शुभ्र दिसणे अशक्य प्रायाच (लेखक: स्टीफन जे हेंपले)
  • सुविचार — आपले आरोग्य सुस्थितीत ठेवणे हे आपले कर्तव्यच आहे (लेखक: भगवान गौतम बुद्ध)
  • घटना - २ सप्टेंबर १९४५ — व्हिएतनाम देश जपान व फ्रान्सपासून स्वतंत्र झाला.
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

३० सप्टेंबर निधन

  • २०१४: इफ्तिकार हुसैन अन्सारी (जन्म: २६ एप्रिल १९४२ )
  • १९९८: चंद्राताई किर्लोस्कर
  • १९९२: गंगाधर खानोलकर (जन्म: १९ ऑगस्ट १९०३ )
  • १९८५: चार्ल्स रिच्टर (जन्म: २६ एप्रिल १९०० )
  • १६९४: मार्सेलिओ माल्पिघी (जन्म: १० मार्च १६२८ )
  • १२४६: यारोस्लाव्ह (दुसरा)