ठळक गोष्टी
  • घटना - २ सप्टेंबर १९१६ — पटणा उच्च न्यायालयाची स्थापना.
  • घटना - २ सप्टेंबर १९४६ — भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.
  • सुविचार — ज्या विद्येमध्ये स्वतंत्रपणे वस्तुनिष्ठ विचार करण्याची दृष्टी आहे कर्तव्यशक्ती आहे ती विद्या विज्ञानातून मिळते (लेखक: डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन)
  • सुविचार — लांब लांब चे टप्पे घ्यायचे तर आयुष्याचा प्रवास फार कठीण आहे पण छोटे छोटे टप्पे घेत गेले तर हाच प्रवास कितीतरी सोपा आहे (लेखक: जीन गार्डनर)
  • निधन - २ सप्टेंबर १९७६ — वि. स. खांडेकर — मराठी कादंबरीकार, लेखक आणि साहित्यिक म्हणून त्यांनी ययातिसह अनेक साहित्यकृती लिहिणारे — पद्मभूषण, ज्ञानपीठ पुरस्कार, साहित्य अकादमी फेलोशिप (जन्म: १९ जानेवारी १८९८)
  • सुविचार — सत सत विवेक बुद्धी ही स्वभावाची चौकट आहे आणि प्रेम हे त्यांचे आच्छादन आहे (लेखक: हेन्री वार्ड बिचर)
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

२५ मे जन्म

  • १९७२: करण जोहर
  • १९३६: रुसी सुरती (निधन: १३ जानेवारी २०१३ )
  • १९२७: रॉबर्ट लुडलुम (निधन: १२ मार्च २००१ )
  • १८९९: काझी नझरुल इस्लाम (निधन: २९ ऑगस्ट १९७६ )
  • १८९८: बेनेट सर्फ (निधन: २७ ऑगस्ट १९७१ )
  • १८९५: त्र्यंबक शंकर शेजवलकर (निधन: २८ नोव्हेंबर १९६३ )
  • १८८६: रास बिहारी बोस (निधन: २१ जानेवारी १९४५ )
  • १८७८: स्वदेशभीमानी रामकृष्ण पिल्लई (निधन: २८ मार्च १९१६ )
  • १८३१: सर जॉन इलियट (निधन: १८ मार्च १९०८ )
  • १०४८: शें झोन्ग (निधन: १ एप्रिल १०८५ )