ठळक गोष्टी
  • घटना - २ सप्टेंबर १९९९ — भारतीय जलतरणपटू बुला चौधरी ह्या इंग्लिश खाडी दोन वेळा पोहणाऱ्या आशियातील पहिली महिला ठरल्या.
  • सुविचार — छोट्यांशी हळुवारपणे वयोवृद्धांशी अनुकंपनीने संघर्ष करणाऱ्यांशी सहानुभूतीने दुबळ्या तसेच प्रभागादेशी लोकांची सहनशीलतेने वागावे कारण आपल्याला… (लेखक: लॉईड शिअरर)
  • सुविचार — मनुष्याचा गौरव त्याच्या विचारांमध्ये असतो म्हणूनच योग्य वर्तणुकीची खरी व्याख्या चांगल्या विचारातच असते (लेखक: ब्लेस पास्कलजन्म: १९ जून १६२३ | निधन: १९ ऑगस्ट १६६२)
  • घटना - २ सप्टेंबर १९६० — केंद्रीय तिबेटी प्रशासनाची पहिली निवडणूक झाली.
  • सुविचार — बैलाला शिंगाने पकडता येते तर माणसाला जिभेने (लेखक: अज्ञात)
  • घटना - २ सप्टेंबर १९४६ — भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

२९ ऑगस्ट निधन

  • २००८: जयश्री गडकर (जन्म: २१ फेब्रुवारी १९४२ )
  • २००७: बनारसी दास गुप्ता (जन्म: ५ नोव्हेंबर १९१७ )
  • २००३: विला बीट्रिस प्लेयर (जन्म: ९ सप्टेंबर १९०९ )
  • १९८६: अण्णासाहेब खेर (जन्म: १५ जून १८९८ )
  • १९८२: इन्ग्रिड बर्गमन (जन्म: २९ ऑगस्ट १९१५ )
  • १९७६: काझी नझरुल इस्लाम (जन्म: २५ मे १८९९ )
  • १९७५: इमॉन डी व्हॅलेरा (जन्म: १४ ऑक्टोबर १८८२ )
  • १९६९: मेहबूबहुसेन पटेल (जन्म: २० ऑक्टोबर १९१६ )
  • १९६९: शाहीर अमर शेख (जन्म: २० ऑक्टोबर १९१६ )
  • १९११: महबूब अली खान (जन्म: १७ ऑगस्ट १८६६ )
  • १९११: मीर महबूब अली खान (जन्म: १७ ऑगस्ट १८६६ )
  • १९०६: बाबा पद्मनजी मुळे
  • १९०४: मुराद (पाचवा)
  • १८९१: पियरे लॅलेमेंट (जन्म: २५ ऑक्टोबर १८४३ )
  • १७८०: जॅकजर्मन सोफ्लॉट (जन्म: २२ जुलै १७१३ )
  • १५३३: अताहु आल्पा