ठळक गोष्टी
  • घटना - २ सप्टेंबर १९६० — केंद्रीय तिबेटी प्रशासनाची पहिली निवडणूक झाली.
  • सुविचार — बैलाला शिंगाने पकडता येते तर माणसाला जिभेने (लेखक: अज्ञात)
  • घटना - २ सप्टेंबर १९९९ — भारतीय जलतरणपटू बुला चौधरी ह्या इंग्लिश खाडी दोन वेळा पोहणाऱ्या आशियातील पहिली महिला ठरल्या.
  • सुविचार — आशा ही शक्तीची सोबती आणि यशाची जननी आहे ज्याच्या मनात जितकी जास्त आशा त्याच्या आयुष्यात इतके जास्त चमत्कार (लेखक: न्यूटन)
  • निधन - २ सप्टेंबर १९७६ — वि. स. खांडेकर — मराठी कादंबरीकार, लेखक आणि साहित्यिक म्हणून त्यांनी ययातिसह अनेक साहित्यकृती लिहिणारे — पद्मभूषण, ज्ञानपीठ पुरस्कार, साहित्य अकादमी फेलोशिप (जन्म: १९ जानेवारी १८९८)
  • सुविचार — माझे आजोबा किती मोठे होते हे मला माहित नाही पण त्यांचा नातू काय किमतीचा ठरणार आहे यात मला जास्त स्वारस्य आहे (लेखक: अब्राहम लिंकनजन्म: १२ फेब्रुवारी १८०९ | निधन: १५ एप्रिल १८६५)
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

२९ ऑगस्ट निधन

  • २००८: जयश्री गडकर (जन्म: २१ फेब्रुवारी १९४२ )
  • २००७: बनारसी दास गुप्ता (जन्म: ५ नोव्हेंबर १९१७ )
  • २००३: विला बीट्रिस प्लेयर (जन्म: ९ सप्टेंबर १९०९ )
  • १९८६: अण्णासाहेब खेर (जन्म: १५ जून १८९८ )
  • १९८२: इन्ग्रिड बर्गमन (जन्म: २९ ऑगस्ट १९१५ )
  • १९७६: काझी नझरुल इस्लाम (जन्म: २५ मे १८९९ )
  • १९७५: इमॉन डी व्हॅलेरा (जन्म: १४ ऑक्टोबर १८८२ )
  • १९६९: मेहबूबहुसेन पटेल (जन्म: २० ऑक्टोबर १९१६ )
  • १९६९: शाहीर अमर शेख (जन्म: २० ऑक्टोबर १९१६ )
  • १९११: महबूब अली खान (जन्म: १७ ऑगस्ट १८६६ )
  • १९११: मीर महबूब अली खान (जन्म: १७ ऑगस्ट १८६६ )
  • १९०६: बाबा पद्मनजी मुळे
  • १९०४: मुराद (पाचवा)
  • १८९१: पियरे लॅलेमेंट (जन्म: २५ ऑक्टोबर १८४३ )
  • १७८०: जॅकजर्मन सोफ्लॉट (जन्म: २२ जुलै १७१३ )
  • १५३३: अताहु आल्पा