ठळक गोष्टी
  • जन्म - २ सप्टेंबर १९७१ — पवन कल्याण — तेलुगू चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक, समाजसेवक आणि आंध्र प्रदेशातील राजकीय नेते — फिल्मफेअर पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेता (तेलुगू), ‘गब्बर सिंग, सिनेमा पुरस्कार, दक्षिण भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
  • सुविचार — रागातून क्रांती निर्माण होते क्रांतीमुळे स्मरणशक्तीला अस्थिरता येते, भ्रमामुळे बुद्धी विनाश होतो आणि बुद्धिविनाशाने माणसाचा सर्वनाश घडतो (लेखक: भगवद्गीता)
  • सुविचार — मी माझ्या विद्यार्थ्यांच्या कार्यात खंड पडू देत नाही कारण विद्यार्थ्यांनी माझे दांडगे व्यसन आहे (लेखक: डॉ बाबासाहेब आंबेडकर)
  • घटना - २ सप्टेंबर १९४६ — भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.
  • निधन - २ सप्टेंबर २०२२ — टी. व्ही. शंकरनारायणन — भारतीय शास्त्रीय गायक — पद्मभूषण (जन्म: ७ मार्च १९४५)
  • सुविचार — जर तुमच्यावर कोणी उपकार केले असेल तर तो विसरू नका जर तुम्ही कोणावर उपकार केला असेल तर तो स्मरणात ठेवू नका (लेखक: पोप)
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

२१ जानेवारी निधन

  • २०१५: जॉनी लुईस (जन्म: १६ एप्रिल १९४६ )
  • २००६: इब्राहिम रुगोवा (जन्म: २ डिसेंबर १९४४ )
  • १९९८: सुरेन्द्रनाथ कोहली (जन्म: २१ जून १९१६ )
  • १९६५: गीता बाली
  • १९५९: सेसिल डी मिल (जन्म: १२ ऑगस्ट १८८१ )
  • १९५०: जॉर्ज ऑर्वेल (जन्म: २५ जून १९०३ )
  • १९४५: रास बिहारी बोस (जन्म: २५ मे १८८६ )
  • १९४३: हेमू कलाणी (जन्म: २३ मार्च १९२३ )
  • १९२४: व्लादिमिर लेनिन (जन्म: २२ एप्रिल १८७० )
  • १९०१: अलीशा ग्रे (जन्म: २ ऑगस्ट १८३५ )
  • १७९३: लुई (सोळावा) (जन्म: २३ ऑगस्ट १७५४ )