सुविचार — एखादे बीज खडकावर पडले तर योग्य परिस्थितीच्या अभावामुळे तेथे ते जीव धरू शकणार नाही तेथे त्याची जोपासना होणे शक्य नसते विचारबिजानाही हाच नियम… (लेखक: स्वामी विवेकानंद — जन्म: १२ जानेवारी १८६३ | निधन: ४ जुलै १९०२)
घटना - २ सप्टेंबर १९३९ — दुसरे महायुद्ध जर्मनीने पोलंडमधील डांझिग शहर जिंकले.
जन्म - २ सप्टेंबर १९७१ — पवन कल्याण — तेलुगू चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक, समाजसेवक आणि आंध्र प्रदेशातील राजकीय नेते — फिल्मफेअर पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेता (तेलुगू), ‘गब्बर सिंग, सिनेमा पुरस्कार, दक्षिण भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
घटना - २ सप्टेंबर १९६० — केंद्रीय तिबेटी प्रशासनाची पहिली निवडणूक झाली.
सुविचार — एखादे बीज खडकावर पडले तर योग्य परिस्थितीच्या अभावामुळे तेथे ते जीव धरू शकणार नाही तेथे त्याची जोपासना होणे शक्य नसते विचारबिजानाही हाच नियम… (लेखक: स्वामी विवेकानंद — जन्म: १२ जानेवारी १८६३ | निधन: ४ जुलै १९०२)
घटना - २ सप्टेंबर १९३९ — दुसरे महायुद्ध जर्मनीने पोलंडमधील डांझिग शहर जिंकले.
जन्म - २ सप्टेंबर १९७१ — पवन कल्याण — तेलुगू चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक, समाजसेवक आणि आंध्र प्रदेशातील राजकीय नेते — फिल्मफेअर पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेता (तेलुगू), ‘गब्बर सिंग, सिनेमा पुरस्कार, दक्षिण भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
घटना - २ सप्टेंबर १९६० — केंद्रीय तिबेटी प्रशासनाची पहिली निवडणूक झाली.
२०००:— फायर अँड फरगे या रणगाडाविरोधी अत्याधुनिक क्षेपणास्त्र यंत्रणेची भारताने यशस्वी चाचणी घेतली.
१७६१:— थोरले माधवराव पेशवे यांनी वयाच्या १६ व्या वर्षी पेशवाईची सूत्रे हाती घेतली.
जन्म
१९८६:सुशांतसिंग राजपूत— भारतीय चित्रपट अभिनेते, 'एम. एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी' चित्रपटातील भूमिकेसाठी प्रसिद्ध
(निधन: १४ जून २०२०
)
१९७१:सफीना हुसैन— भारतीय समाजसेविका आणि Educate Girls या मुलींच्या शिक्षणासाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेच्या संस्थापक — रॅमॉन मॅगसेसे पुरस्कार, WISE Prize, Skoll Award
१९१०:शांताराम आठवले— गीतकार, लेखक आणि दिगदर्शक
(निधन: २ मे १९७५
)
निधन
१९९८:सुरेन्द्रनाथ कोहली— भारताचे ९वे नौदल प्रमुख
(जन्म: २१ जून १९१६
)
१९४५:रास बिहारी बोस— भारतीय क्रांतिकारक
(जन्म: २५ मे १८८६
)