सुविचार — शिक्षण म्हणजे मनात विविध घटना साठवणे नव्हे तर इंद्रियांना पूर्णत्व प्रदान करणे आणि मनावर पूर्ण नियंत्रण मिळवणे हे शिक्षणाचे ध्येय होय (लेखक: स्वामी विवेकानंद — जन्म: १२ जानेवारी १८६३ | निधन: ४ जुलै १९०२)
सुविचार — कायदे गरिबांना भरडतात आणि श्रीमंत लोक कायद्यावर आपले अधिराज्य चालवितात (लेखक: ऑलिव्हर गोल्ड स्मिथ)
घटना - २ सप्टेंबर १९६० — केंद्रीय तिबेटी प्रशासनाची पहिली निवडणूक झाली.
सुविचार — जे मुलांच्या मनाची मेंदूची व मनगटाची मजबुती करेल तेच खरे साहित्य (लेखक: डॉ पंजाबराव देशमुख)
सुविचार — शिक्षण म्हणजे मनात विविध घटना साठवणे नव्हे तर इंद्रियांना पूर्णत्व प्रदान करणे आणि मनावर पूर्ण नियंत्रण मिळवणे हे शिक्षणाचे ध्येय होय (लेखक: स्वामी विवेकानंद — जन्म: १२ जानेवारी १८६३ | निधन: ४ जुलै १९०२)
सुविचार — कायदे गरिबांना भरडतात आणि श्रीमंत लोक कायद्यावर आपले अधिराज्य चालवितात (लेखक: ऑलिव्हर गोल्ड स्मिथ)
घटना - २ सप्टेंबर १९६० — केंद्रीय तिबेटी प्रशासनाची पहिली निवडणूक झाली.
सुविचार — जे मुलांच्या मनाची मेंदूची व मनगटाची मजबुती करेल तेच खरे साहित्य (लेखक: डॉ पंजाबराव देशमुख)
१९२४:मदन मोहन कोहली— हिंदी चित्रपटसृष्टीतील मधुर संगीतकार, संगीत दिग्दर्शक विशेषतः अविस्मरणीय गझल आणि भावपूर्ण धूनांसाठी प्रसिद्ध — राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्तम संगीत दिग्दर्शक
(निधन: १४ जुलै १९७५
)
१९१५:काश्मीर सिंग कटोच— भारतीय लष्करी सल्लागार
१९०७:जे.हान्स डी. जेन्सेन— जर्मन भौतिकशास्त्रज्ञ — नोबेल पारितोषिक