ठळक गोष्टी
  • सुविचार — पाचवी सामर्थ्याच्या जोरावर विजयी होता येईल पण तो विजय फार काळ टिकणार नाही (लेखक: अब्राहम लिंकनजन्म: १२ फेब्रुवारी १८०९ | निधन: १५ एप्रिल १८६५)
  • निधन - २ सप्टेंबर १९७६ — वि. स. खांडेकर — मराठी कादंबरीकार, लेखक आणि साहित्यिक म्हणून त्यांनी ययातिसह अनेक साहित्यकृती लिहिणारे — पद्मभूषण, ज्ञानपीठ पुरस्कार, साहित्य अकादमी फेलोशिप (जन्म: १९ जानेवारी १८९८)
  • सुविचार — सामान्य माणूस आपल्या शक्तीच्या आणि क्षमतेच्या फक्त एक चतुर्थांश काम करतो जी माणसे आपल्या क्षमतेच्या निम्म्याहून अधिक क्षमतेने काम करतात त्य… (लेखक: अँड्रय़ू कर्णिगी)
  • घटना - २ सप्टेंबर १९९९ — भारतीय जलतरणपटू बुला चौधरी ह्या इंग्लिश खाडी दोन वेळा पोहणाऱ्या आशियातील पहिली महिला ठरल्या.
  • सुविचार — हजारो मैलाच्या प्रवासाला पहिले पाऊल टाकण्यापासून सुरुवात होते (लेखक: लाओ त्झू)
  • निधन - २ सप्टेंबर २०२२ — टी. व्ही. शंकरनारायणन — भारतीय शास्त्रीय गायक — पद्मभूषण (जन्म: ७ मार्च १९४५)
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

१४ जुलै निधन

  • २००८: यशवंत विष्णू चंद्रचूड (जन्म: १२ जुलै १९२० )
  • २००३: रज्जू भैय्या (जन्म: २९ जानेवारी १९२२ )
  • २००३: लीला चिटणीस (जन्म: ९ सप्टेंबर १९०९ )
  • १९९८: रिचर्ड मॅकडोनाल्ड (जन्म: १६ फेब्रुवारी १९०९ )
  • १९९३: श्रीमंत विजयमाला राणीसाहेब
  • १९७५: मदन मोहन कोहली (जन्म: २५ जून १९२४ )
  • १९६३: स्वामी शिवानंद सरस्वती (जन्म: ८ सप्टेंबर १८८७ )
  • १९५४: जॅसिंटो बेनाव्हेंटे (जन्म: १२ ऑगस्ट १८६६ )
  • १९३६: धन गोपाळ मुखर्जी (जन्म: ६ जुलै १८९० )
  • १९०४: पॉल क्रुगर
  • १७६६: फ्रॅन्टिसेक मॅक्समिलियन कांका (जन्म: ९ ऑगस्ट १६७४ )