ठळक गोष्टी
  • सुविचार — कीर्ती म्हणजे गाजविलेल्या कर्तुत्वाचा सुगंध आहे (लेखक: सॉक्रेटिस)
  • सुविचार — दुःख भोगण्यास नैतिक ध्येय लागते आणि आनंद फोकण्यास अध्यात्मिक धैर्य लागते (लेखक: के के गर्ग)
  • घटना - २ सप्टेंबर १९४६ — भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.
  • घटना - २ सप्टेंबर १९९९ — भारतीय जलतरणपटू बुला चौधरी ह्या इंग्लिश खाडी दोन वेळा पोहणाऱ्या आशियातील पहिली महिला ठरल्या.
  • सुविचार — चारित्र्य हे शुभ्र कागदासारखे आहे एकदा का तो डागायला की तो पूर्वीसारखा शुभ्र दिसणे अशक्य प्रायाच (लेखक: स्टीफन जे हेंपले)
  • निधन - २ सप्टेंबर १९७६ — वि. स. खांडेकर — मराठी कादंबरीकार, लेखक आणि साहित्यिक म्हणून त्यांनी ययातिसह अनेक साहित्यकृती लिहिणारे — पद्मभूषण, ज्ञानपीठ पुरस्कार, साहित्य अकादमी फेलोशिप (जन्म: १९ जानेवारी १८९८)
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

१६ फेब्रुवारी जन्म

  • १९७८: वासिम जाफर
  • १९६४: बेबेटो
  • १९५४: मायकेल होल्डिंग
  • १९४३: हुसेन दलवाई (निधन: १६ मे २०२२ )
  • १९२०: ऍना मे हेस (निधन: ७ जानेवारी २०१८ )
  • १९०९: रिचर्ड मॅकडोनाल्ड (निधन: १४ जुलै १९९८ )
  • १८७६: रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे (निधन: ६ मे १९६६ )
  • १८६६: हर्बर्ट डाऊ (निधन: १५ ऑक्टोबर १९३० )
  • १८४३: हेन्री एम. लेलंड (निधन: २६ मार्च १९३२ )
  • १८२२: सर फ्रान्सिस गाल्टन
  • १८१४: तात्या टोपे (निधन: १८ एप्रिल १८५९ )
  • १७४५: थोरले माधवराव पेशवे (निधन: १८ नोव्हेंबर १७७२ )
  • १२२२: निचिरेन (निधन: १३ ऑक्टोबर १२८२ )
  • १०३२: सम्राट यिंगझोन्ग (निधन: २५ जानेवारी १०६७ )