ठळक गोष्टी
  • सुविचार — जरुरीच्या वेळी न बोलता जो मित्र गप्प राहतो तो मित्र विश्वासघात की समजावा (लेखक: विल्यम हॅजलेट)
  • घटना - २ सप्टेंबर १९४५ — व्हिएतनाम देश जपान व फ्रान्सपासून स्वतंत्र झाला.
  • सुविचार — ज्या विद्येमध्ये स्वतंत्रपणे वस्तुनिष्ठ विचार करण्याची दृष्टी आहे कर्तव्यशक्ती आहे ती विद्या विज्ञानातून मिळते (लेखक: डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन)
  • सुविचार — उद्या मिळणाऱ्या मोरापेक्षा आज मिळणारे कबूतर बरे (लेखक: चाणक्य सूत्र)
  • घटना - २ सप्टेंबर १९४६ — भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.
  • निधन - २ सप्टेंबर १९७६ — वि. स. खांडेकर — मराठी कादंबरीकार, लेखक आणि साहित्यिक म्हणून त्यांनी ययातिसह अनेक साहित्यकृती लिहिणारे — पद्मभूषण, ज्ञानपीठ पुरस्कार, साहित्य अकादमी फेलोशिप (जन्म: १९ जानेवारी १८९८)
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

७ जानेवारी निधन

  • २०१८: ऍना मे हेस (जन्म: १६ फेब्रुवारी १९२० )
  • २०००: डॉ. अच्युतराव आपटे
  • १९९६: कॅरोली ग्रॉस (जन्म: १ ऑगस्ट १९३० )
  • १९८९: मिचेनोमिया हिरोहितो (जन्म: २९ एप्रिल १९०१ )
  • १९५७: जोजे प्लेनिक (जन्म: २३ जानेवारी १८७२ )
  • १९२०: एडमंड बार्टन (जन्म: १८ जानेवारी १८४९ )