ठळक गोष्टी
  • घटना - २ सप्टेंबर १९९९ — भारतीय जलतरणपटू बुला चौधरी ह्या इंग्लिश खाडी दोन वेळा पोहणाऱ्या आशियातील पहिली महिला ठरल्या.
  • सुविचार — संगत धरण्यास माणसे सावध असले पाहिजे कारण सत्याचा साक्षात्कार घडवून आणण्याचे किंवा पूर्ण सत्यानाश करण्याचे प्रचंड सामर्थ्य संगतीत आहे (लेखक: सद्गुरु वामनराव पै)
  • घटना - २ सप्टेंबर १९४६ — भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.
  • घटना - २ सप्टेंबर १९४५ — व्हिएतनाम देश जपान व फ्रान्सपासून स्वतंत्र झाला.
  • सुविचार — माणुस कितीही विद्वान असला तरी तो जर इतरांचा तिरस्कार करण्याइतका स्वतःला मोठा मानू लागला तर तो हातात मेणबत्ती ठरलेल्या आंधळ्या माणसासारखा आह… (लेखक: भगवान गौतम बुद्ध)
  • सुविचार — कीर्ती म्हणजे गाजविलेल्या कर्तुत्वाचा सुगंध आहे (लेखक: सॉक्रेटिस)
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

१५ ऑक्टोबर निधन

  • २०२५: आर. बालासरस्वती देवी (जन्म: २८ ऑगस्ट १९२८ )
  • २०२५: पंकज धीर (जन्म: ९ नोव्हेंबर १९५६ )
  • २०२५: मधुमती
  • २०२२: वैशाली टक्कर (जन्म: १५ जुलै १९९२ )
  • २०२२: जितेंद्र शास्त्री
  • २०२२: के. मुरारी (जन्म: १४ जून १९४४ )
  • २०२०: भानु अथैया (जन्म: २८ एप्रिल १९२९ )
  • २०१२: नॉरदॉम सिहानोक (जन्म: ३१ ऑक्टोबर १९२२ )
  • २००२: वसंत सबनीस (जन्म: ६ डिसेंबर १९२३ )
  • २००२: ना. सं. इनामदार
  • १९६१: सूर्यकांत त्रिपाठी निराला (जन्म: २१ फेब्रुवारी १८९७ )
  • १९४६: हर्मन गोअरिंग (जन्म: १२ जानेवारी १८९३ )
  • १९३४: रेमंड पॉइनकारे (जन्म: २० ऑगस्ट १८६० )
  • १९३०: हर्बर्ट डाऊ (जन्म: १६ फेब्रुवारी १८६६ )
  • १९१८: साई बाबा
  • १९१७: माता हारी (जन्म: ७ ऑगस्ट १८७६ )
  • १७९३: मेरी अँटोनिएत हिचा
  • १७८९: रामशास्त्री प्रभुणे
  • १२४०: रझिया सुलतान