सुविचार — तुम्ही आनंदात असाल तर लोक तुमच्या जवळ येतील तुम्ही दुःखात असाल तर लोक पाठ फिरवतील आणि जातील तुमच्या सर्व सुखात त्यांना भागीदार व्हायचे असते… (लेखक: केला विलर मिल्कॉक्स)
घटना - १२ जून १८९६ — जे.टी. हर्न — प्रथम दर्जाच्या क्रिकेट सामन्यात १०० बळी घेणारे पहिले खेळाडू बनले.
सुविचार — आई असेपर्यंत तिची किंमत वाटत नाही पण ती गेल्यावर मग जगात कशाचीच किंमत वाटत नाही (लेखक: आचार्य अत्रे — जन्म: १३ ऑगस्ट १८९८ | निधन: १३ जून १९६९)
घटना - १२ जून १९४२ — ऍन फ्रॅंक — यांना तेराव्या वाढदिवसासाठी एक डायरी मिळाली.
निधन - १२ जून १९८१ — पी. बी. गजेंद्रगडकर — भारताचे ७वे सरन्यायाधीश — पद्म विभूषण (जन्म: १६ मार्च १९०१)
सुविचार — वाळू चिकन रगडले तर त्यातून तेल कळेल असे तुम्ही म्हणालात तर त्यावर मी एक वेळेस विश्वास ठेवीन मगरीच्या तोंडातील दात स्वतःला इजा न होता का तो… (लेखक: स्वामी विवेकानंद — जन्म: १२ जानेवारी १८६३ | निधन: ४ जुलै १९०२)
सुविचार — तुम्ही आनंदात असाल तर लोक तुमच्या जवळ येतील तुम्ही दुःखात असाल तर लोक पाठ फिरवतील आणि जातील तुमच्या सर्व सुखात त्यांना भागीदार व्हायचे असते… (लेखक: केला विलर मिल्कॉक्स)
घटना - १२ जून १८९६ — जे.टी. हर्न — प्रथम दर्जाच्या क्रिकेट सामन्यात १०० बळी घेणारे पहिले खेळाडू बनले.
सुविचार — आई असेपर्यंत तिची किंमत वाटत नाही पण ती गेल्यावर मग जगात कशाचीच किंमत वाटत नाही (लेखक: आचार्य अत्रे — जन्म: १३ ऑगस्ट १८९८ | निधन: १३ जून १९६९)
घटना - १२ जून १९४२ — ऍन फ्रॅंक — यांना तेराव्या वाढदिवसासाठी एक डायरी मिळाली.
निधन - १२ जून १९८१ — पी. बी. गजेंद्रगडकर — भारताचे ७वे सरन्यायाधीश — पद्म विभूषण (जन्म: १६ मार्च १९०१)
सुविचार — वाळू चिकन रगडले तर त्यातून तेल कळेल असे तुम्ही म्हणालात तर त्यावर मी एक वेळेस विश्वास ठेवीन मगरीच्या तोंडातील दात स्वतःला इजा न होता का तो… (लेखक: स्वामी विवेकानंद — जन्म: १२ जानेवारी १८६३ | निधन: ४ जुलै १९०२)
१९९७:— भारतीय लेखिका अरुंधती रॉय यांच्या द गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज या कादंबरीला साहित्य क्षेत्रात प्रतिष्ठेचा समजला जाणारा बुकर पुरस्कार मिळाला.
१९९३:— अफ्रिकन नॅशनल काँग्रेसचे नेते नेल्सन मंडेला आणि दक्षिण अफ्रिकेचे अध्यक्ष एफ. डब्ल्यू. डी. क्लर्क यांना शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार जाहीर.
१९८४:— आर्च बिशप डेसमंड टुटू यांना शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर.
१९७५:— बांगलादेशातील रहिमा बानू ही २ वर्षांची मुलगी ही देवी रोगाचा शेवटचा रुग्ण ठरली.
१९७३:— हेन्री किसिंजर आणि ली डक यांना शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर.
१९३२:— टाटा एअरलाइन्सचे पहिले उड्डाण झाले. जे. आर. डी. टाटा यांनी हे विमान कराचीहुन मुंबई येथे आणले व नागरी विमानसेवेची सुरुवात केली. याच कंपनीचे पुढे राष्ट्रीयीकरण होऊन एअर इंडिया ही कंपनी अस्तित्त्वात आली.
१९१७:— पहिले महायुद्ध - जर्मनीसाठी हेरगिरी केल्याबद्दल डच नर्तिका माता हारी हिला पॅरिसजवळ गोळ्या घालून मृत्युदंड देण्यात आला.
१८८८:— गोपाळ गणेश आगरकर यांनी सुधारक पत्राची सुरूवात केली.
१८७८:— एडिसन इलेक्ट्रिक लाईट कंपनीचे काम सुरू झाले.