ठळक गोष्टी
  • घटना - २ सप्टेंबर १९९९ — भारतीय जलतरणपटू बुला चौधरी ह्या इंग्लिश खाडी दोन वेळा पोहणाऱ्या आशियातील पहिली महिला ठरल्या.
  • घटना - २ सप्टेंबर १९३९ — दुसरे महायुद्ध जर्मनीने पोलंडमधील डांझिग शहर जिंकले.
  • सुविचार — एखादा माणूस शूर धरीवाण ठरतो तो इतरांपेक्षा अधिक धैर्यवान असतो म्हणून नाही तर इतरांपेक्षा धैर्य अधिक काळ टिकवतो म्हणून (लेखक: राल्फ वालडो इमर्सन)
  • निधन - २ सप्टेंबर १९७६ — वि. स. खांडेकर — मराठी कादंबरीकार, लेखक आणि साहित्यिक म्हणून त्यांनी ययातिसह अनेक साहित्यकृती लिहिणारे — पद्मभूषण, ज्ञानपीठ पुरस्कार, साहित्य अकादमी फेलोशिप (जन्म: १९ जानेवारी १८९८)
  • सुविचार — जीवन म्हणजे प्रगती आणि प्रगती म्हणजे दुःख (लेखक: ओव्हिड)
  • सुविचार — ध्यान आणि प्रकाश यासाठीच प्रार्थना करा अन्य प्रार्थना स्वार्थासाठीच असते (लेखक: स्वामी विवेकानंदजन्म: १२ जानेवारी १८६३ | निधन: ४ जुलै १९०२)
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

१८ एप्रिल निधन

  • २००३: एडगर एफ. कॉड (जन्म: १९ ऑगस्ट १९२३ )
  • २००२: थोर हेअरडल (जन्म: ६ ऑक्टोबर १९१४ )
  • २००२: शरद दिघे
  • १९९९: रघूबीर सिंह (जन्म: २२ ऑक्टोबर १९४२ )
  • १९९५: अण्णा लक्ष्मण दाते
  • १९७२: पांडुरंग वामन काणे (जन्म: ७ मे १८८० )
  • १९६६: स्वामी कुवलयानंद (जन्म: ३० ऑगस्ट १८८३ )
  • १९५५: अल्बर्ट आईनस्टाईन (जन्म: १४ मार्च १८७९ )
  • १८९८: दामोदर हरी चापेकर (जन्म: २४ जून १८६९ )
  • १८५९: तात्या टोपे (जन्म: १६ फेब्रुवारी १८१४ )