सुविचार — कीर्ती म्हणजे गाजविलेल्या कर्तुत्वाचा सुगंध आहे (लेखक: सॉक्रेटिस)
सुविचार — हजारो लिखित तत्वांपेक्षा एखादी प्रत्यक्षातील कृती कितीतरी मौलिक असते (लेखक: डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर)
जन्म - २ सप्टेंबर १९७१ — पवन कल्याण — तेलुगू चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक, समाजसेवक आणि आंध्र प्रदेशातील राजकीय नेते — फिल्मफेअर पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेता (तेलुगू), ‘गब्बर सिंग, सिनेमा पुरस्कार, दक्षिण भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
घटना - २ सप्टेंबर १९२० — म. गांधींचे ब्रिटिश सरकारविरुद्ध असहकार आंदोलन.
सुविचार — आपल्या हाताखाली लोकांनी संपादन केलेल्या यशाबद्दलच्या मनुष्याला खराखुरा विश्वास नसतो तो कधीही श्रेष्ठ नेता होऊ शकणार नाही (लेखक: रिचर्ड डेनी)
घटना - २ सप्टेंबर १९९९ — भारतीय जलतरणपटू बुला चौधरी ह्या इंग्लिश खाडी दोन वेळा पोहणाऱ्या आशियातील पहिली महिला ठरल्या.
सुविचार — कीर्ती म्हणजे गाजविलेल्या कर्तुत्वाचा सुगंध आहे (लेखक: सॉक्रेटिस)
सुविचार — हजारो लिखित तत्वांपेक्षा एखादी प्रत्यक्षातील कृती कितीतरी मौलिक असते (लेखक: डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर)
जन्म - २ सप्टेंबर १९७१ — पवन कल्याण — तेलुगू चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक, समाजसेवक आणि आंध्र प्रदेशातील राजकीय नेते — फिल्मफेअर पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेता (तेलुगू), ‘गब्बर सिंग, सिनेमा पुरस्कार, दक्षिण भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
घटना - २ सप्टेंबर १९२० — म. गांधींचे ब्रिटिश सरकारविरुद्ध असहकार आंदोलन.
सुविचार — आपल्या हाताखाली लोकांनी संपादन केलेल्या यशाबद्दलच्या मनुष्याला खराखुरा विश्वास नसतो तो कधीही श्रेष्ठ नेता होऊ शकणार नाही (लेखक: रिचर्ड डेनी)
घटना - २ सप्टेंबर १९९९ — भारतीय जलतरणपटू बुला चौधरी ह्या इंग्लिश खाडी दोन वेळा पोहणाऱ्या आशियातील पहिली महिला ठरल्या.
१९६७:राम नरेश रावत— भारतीय राजकारणी, उत्तर प्रदेशचे आमदार
(निधन: ४ सप्टेंबर २०२२
)
१९४९:गोपाल निमाजी वाहनवती— भारतीय वकील आणि राजकारणी
(निधन: २ सप्टेंबर २०१४
)
१९४८:नित्यानंद हळदीपूर— मैहर घराण्याचे बासरी वादक
१९३२:राज मोहन वोहरा— लेफ्टनंट जनरल — महावीरचक्र, परम विशिष्ट सेवा पदक
(निधन: १४ जून २०२०
)
१९२३:आत्माराम गोविंद भेंडे— मराठी नाट्यअभिनेते व दिग्दर्शक
१९१२:पन्नालाल पटेल— गुजराथी कथा-कादंबरीकार — ज्ञानपीठ पुरस्कार
(निधन: ६ एप्रिल १९८९
)
१९०९:एडविन एच लँड— पोलाराईड कॉर्पोरेशनचे सहसंस्थापक
(निधन: १ मार्च १९९१
)
१८९२:जोसेफ टिटो— युगोस्लाव्हियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष
(निधन: ४ मे १९८०
)
१८८०:पांडुरंग वामन काणे— भारतीय भारतशास्त्रज्ञ आणि संस्कृत विद्वान — भारतरत्न
(निधन: १८ एप्रिल १९७२
)
१८६१:रबिन्द्रनाथ टागोर— भारतीय कवी, लेखक आणि तत्त्वज्ञ, साहित्याच्या क्षेत्रात जागतिक कीर्ती मिळवणारे पहिले आशियाई नोबेलविजेते — नोबेल पुरस्कार, नाइटहूड
(निधन: ७ ऑगस्ट १९४१
)