ठळक गोष्टी
  • घटना - २ सप्टेंबर १९२० — म. गांधींचे ब्रिटिश सरकारविरुद्ध असहकार आंदोलन.
  • सुविचार — संकटेच माणसाला सर्वश्रेष्ठ शिक्षण देतात जी माणसे संकटे सहन करतात ती आपल्या जीवनात नेहमी यशस्वी होतात (लेखक: लोकमान्य टिळक)
  • घटना - २ सप्टेंबर १९६० — केंद्रीय तिबेटी प्रशासनाची पहिली निवडणूक झाली.
  • सुविचार — आळस हा महाभयंकर हुशार शत्रू आहे माणसाच्या मनाचा किल्ल्याला त्याला नेहमीच वेडा असतो त्याचा केव्हा हल्ला होईल याला नेम नाही (लेखक: यदुनाथ थत्तेजन्म: ५ ऑक्टोबर १९२२ | निधन: १० मे १९९८)
  • सुविचार — मनात दुखी माणसाविषयी केवळ दयाच नव्हे तर करुणा असल्याखेरीज समाजसेवेचा उगम होऊ शकत नाही (लेखक: न्या चंद्रशेखर धर्माधिकारी)
  • घटना - २ सप्टेंबर १९९९ — भारतीय जलतरणपटू बुला चौधरी ह्या इंग्लिश खाडी दोन वेळा पोहणाऱ्या आशियातील पहिली महिला ठरल्या.
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

७ ऑगस्ट निधन

  • २०१८: एम. करुणानिधी (जन्म: ३ जून १९२४ )
  • २०१५: लुईस सुग्ज (जन्म: ७ सप्टेंबर १९२३ )
  • २००७: अँगस टेट (जन्म: २२ जुलै १९१९ )
  • २००३: के.डी. अरुलप्रगासम (जन्म: १६ सप्टेंबर १९३१ )
  • १९८७: कॅमिल चामून (जन्म: ३ एप्रिल १९०० )
  • १९७४: अंजनीबाई मालपेकर
  • १९४१: रबिन्द्रनाथ टागोर (जन्म: ७ मे १८६१ )
  • १९३४: जोसेफ मॅरी जाकॉर्ड (जन्म: ७ जुलै १७५२ )
  • १८५५: मारियानो अरिस्ता (जन्म: २६ जुलै १८०२ )
  • १८४८: जेकब बर्झेलिअस (जन्म: २० ऑगस्ट १७७९ )
  • ११०६: हेन्री IV (जन्म: ११ नोव्हेंबर १०५० )
  • ०७०७: ली चोंगजून
  • ०४६१: मेजोरियन