ठळक गोष्टी
-
घटना - २ सप्टेंबर १९२० — म. गांधींचे ब्रिटिश सरकारविरुद्ध असहकार आंदोलन.
-
घटना - २ सप्टेंबर १९४६ — भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.
-
सुविचार — रागातून क्रांती निर्माण होते क्रांतीमुळे स्मरणशक्तीला अस्थिरता येते, भ्रमामुळे बुद्धी विनाश होतो आणि बुद्धिविनाशाने माणसाचा सर्वनाश घडतो (लेखक: भगवद्गीता)
-
सुविचार — स्वदेशाशिवाय व स्वातंत्र्य शिवाय कोणत्याही कलेची उन्नती होणे शक्य नाही (लेखक: जोसेफ मॅझिनी — जन्म: २२ जून १८०५ | निधन: १० मार्च १८७२)
-
घटना - २ सप्टेंबर १९६० — केंद्रीय तिबेटी प्रशासनाची पहिली निवडणूक झाली.
-
सुविचार — ज्यांना सारे जग दुय्यम जागा देते त्यांची खरी जागा प्रथमच असते (लेखक: जोरातन स्विफ्ट)
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
-
घटना - २ सप्टेंबर १९२० — म. गांधींचे ब्रिटिश सरकारविरुद्ध असहकार आंदोलन.
-
घटना - २ सप्टेंबर १९४६ — भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.
-
सुविचार — रागातून क्रांती निर्माण होते क्रांतीमुळे स्मरणशक्तीला अस्थिरता येते, भ्रमामुळे बुद्धी विनाश होतो आणि बुद्धिविनाशाने माणसाचा सर्वनाश घडतो (लेखक: भगवद्गीता)
-
सुविचार — स्वदेशाशिवाय व स्वातंत्र्य शिवाय कोणत्याही कलेची उन्नती होणे शक्य नाही (लेखक: जोसेफ मॅझिनी — जन्म: २२ जून १८०५ | निधन: १० मार्च १८७२)
-
घटना - २ सप्टेंबर १९६० — केंद्रीय तिबेटी प्रशासनाची पहिली निवडणूक झाली.
-
सुविचार — ज्यांना सारे जग दुय्यम जागा देते त्यांची खरी जागा प्रथमच असते (लेखक: जोरातन स्विफ्ट)
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
१८ एप्रिल जन्म
-
३५९: ग्रॅटियन — रोमन सम्राट
-
१९६२: पूनम धिल्लन — हिंदी चित्रपट अभिनेत्री
-
१९५८: माल्कम मार्शल — वेस्ट इंडिजचे क्रिकेटपटू
-
१९४७: मोझेस ब्लाह — लायबेरिया देशाचे २३वे अध्यक्ष, जनरल आणि राजकारणी
-
१९४५: एस. व्ही. वेणुगोपन नायर — भारतीय लेखक
-
१९२५: मार्कस श्मक — फ्रिट्झ विंटरस्टेलर, कर्ट डिमबर्गर, हर्मन बुहल यांच्या सोबत ब्रॉड शिखर पहिल्यांदा चढणारे ऑस्टीयन गिर्यारोहक
-
१८५८: धोंडो केशव कर्वे — भारतीय प्राध्यापक, लेखक, सामाजिक कार्यकर्ते — भारतरत्न, पद्म विभूषण
-
१७७४: पेशवा सवाई माधवराव — मराठा साम्राज्याचे १२वे पेशवा