ठळक गोष्टी
  • घटना - २ सप्टेंबर १९२० — म. गांधींचे ब्रिटिश सरकारविरुद्ध असहकार आंदोलन.
  • घटना - २ सप्टेंबर १९४६ — भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.
  • सुविचार — रागातून क्रांती निर्माण होते क्रांतीमुळे स्मरणशक्तीला अस्थिरता येते, भ्रमामुळे बुद्धी विनाश होतो आणि बुद्धिविनाशाने माणसाचा सर्वनाश घडतो (लेखक: भगवद्गीता)
  • सुविचार — स्वदेशाशिवाय व स्वातंत्र्य शिवाय कोणत्याही कलेची उन्नती होणे शक्य नाही (लेखक: जोसेफ मॅझिनीजन्म: २२ जून १८०५ | निधन: १० मार्च १८७२)
  • घटना - २ सप्टेंबर १९६० — केंद्रीय तिबेटी प्रशासनाची पहिली निवडणूक झाली.
  • सुविचार — ज्यांना सारे जग दुय्यम जागा देते त्यांची खरी जागा प्रथमच असते (लेखक: जोरातन स्विफ्ट)
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

१८ एप्रिल जन्म

  • ३५९: ग्रॅटियन (निधन: २५ ऑगस्ट ३८३ )
  • १९६२: पूनम धिल्लन
  • १९५८: माल्कम मार्शल (निधन: ४ नोव्हेंबर १९९९ )
  • १९४७: मोझेस ब्लाह (निधन: १ एप्रिल २०१३ )
  • १९४५: एस. व्ही. वेणुगोपन नायर (निधन: २३ ऑगस्ट २०२२ )
  • १९२५: मार्कस श्मक (निधन: २१ ऑगस्ट २००५ )
  • १८५८: धोंडो केशव कर्वे (निधन: ९ नोव्हेंबर १९६२ )
  • १७७४: पेशवा सवाई माधवराव (निधन: २७ ऑक्टोबर १७९५ )