ठळक गोष्टी
-
घटना - २ सप्टेंबर १९९९ — भारतीय जलतरणपटू बुला चौधरी ह्या इंग्लिश खाडी दोन वेळा पोहणाऱ्या आशियातील पहिली महिला ठरल्या.
-
सुविचार — अमली पदार्थ आणि दारू हे सैतानाचे दोन हात आहे (लेखक: महात्मा गांधी)
-
घटना - २ सप्टेंबर १९२० — म. गांधींचे ब्रिटिश सरकारविरुद्ध असहकार आंदोलन.
-
सुविचार — मी अभ्यास करण्यासाठी जगेन जगण्यासाठी अभ्यास करणार नाही (लेखक: फ्रान्सिस बेकन)
-
घटना - २ सप्टेंबर १९४६ — भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.
-
सुविचार — ज्ञानापेक्षा कल्पनाशक्ती अधिक महत्त्वाची असते (लेखक: अल्बर्ट आईन्स्टाईन)
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
-
घटना - २ सप्टेंबर १९९९ — भारतीय जलतरणपटू बुला चौधरी ह्या इंग्लिश खाडी दोन वेळा पोहणाऱ्या आशियातील पहिली महिला ठरल्या.
-
सुविचार — अमली पदार्थ आणि दारू हे सैतानाचे दोन हात आहे (लेखक: महात्मा गांधी)
-
घटना - २ सप्टेंबर १९२० — म. गांधींचे ब्रिटिश सरकारविरुद्ध असहकार आंदोलन.
-
सुविचार — मी अभ्यास करण्यासाठी जगेन जगण्यासाठी अभ्यास करणार नाही (लेखक: फ्रान्सिस बेकन)
-
घटना - २ सप्टेंबर १९४६ — भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.
-
सुविचार — ज्ञानापेक्षा कल्पनाशक्ती अधिक महत्त्वाची असते (लेखक: अल्बर्ट आईन्स्टाईन)
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
२७ ऑगस्ट घटना
-
१९९१: — मोल्डोव्हाने सोविएत युनियनपासून स्वतंत्र झाला.
-
१९६६: — वसंत कानेटकर लिखित पुरुषोत्तम दारव्हेकर दिग्दर्शित अश्रूंची झाली फुले या नाटकाचा मुंबईत पहिला प्रयोग.
-
१९५७: — मलेशियाची राज्यघटना अमलात आली.
-
१९३९: — सर फ्रँक व्हीटल आणि हॅन्स ओहायन निर्मित Heinkel He या जगातील पहिल्या टर्बो जेट विमानाचे उड्डाण झाले.