ठळक गोष्टी
  • घटना - २ सप्टेंबर १९३९ — दुसरे महायुद्ध जर्मनीने पोलंडमधील डांझिग शहर जिंकले.
  • सुविचार — दुर्बल गोष्टी एकत्रित झाल्या की त्या प्रबळ होतात (लेखक: ती फुलर)
  • निधन - २ सप्टेंबर १९७६ — वि. स. खांडेकर — मराठी कादंबरीकार, लेखक आणि साहित्यिक म्हणून त्यांनी ययातिसह अनेक साहित्यकृती लिहिणारे — पद्मभूषण, ज्ञानपीठ पुरस्कार, साहित्य अकादमी फेलोशिप (जन्म: १९ जानेवारी १८९८)
  • घटना - २ सप्टेंबर १९९९ — भारतीय जलतरणपटू बुला चौधरी ह्या इंग्लिश खाडी दोन वेळा पोहणाऱ्या आशियातील पहिली महिला ठरल्या.
  • सुविचार — डोक्यावर जणू दुःखाचा मुकुट चढवून सुख मनुष्यापुढे उभे राहते जो सुखाचे स्वागत करतो त्याने दुःखाचे स्वागत केलेच पाहिजे (लेखक: स्वामी विवेकानंदजन्म: १२ जानेवारी १८६३ | निधन: ४ जुलै १९०२)
  • सुविचार — एक ने हे प्रेमातील पहिले कर्तव्य होय (लेखक: पॉल तिलिक)
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

१६ ऑगस्ट जन्म

  • १९७०: मनीषा कोईराला
  • १९७०: सैफ अली खान
  • १९६८: अरविंद केजरीवाल
  • १९५८: मॅडोना
  • १९५७: आर. आर. पाटील (निधन: १६ फेब्रुवारी २०१५ )
  • १९५४: हेमलता
  • १९५२: कीर्ती शिलेदार
  • १९५१: उमरू मुसा यारआदुआ (निधन: ५ मे २०१० )
  • १९५०: जेफ थॉमसन
  • १९४८: बेरी हे
  • १९४६: मसूद बरझानी
  • १९३०: लेस्ली मनीगाट (निधन: २७ जून २०१४ )
  • १९१३: मेनाकेम बेगीन (निधन: ९ मार्च १९९२ )
  • १९०४: वेंडेल मेरेडिथ स्टॅनली (निधन: १५ जून १९७१ )
  • १९०४: सुभद्राकुमारी चौहान (निधन: १५ फेब्रुवारी १९४८ )
  • १८९२: ओटो मेसमर (निधन: २८ ऑक्टोबर १९८३ )
  • १८७९: जगन्नाथ रघुनाथ आजगावकर (निधन: २७ ऑगस्ट १९५५ )
  • १८४५: गॅब्रिएल लिप्पमन (निधन: १३ जुलै १९२१ )
  • १५७३: ऑस्ट्रियाची ऍनी (निधन: १० फेब्रुवारी १५९८ )