ठळक गोष्टी
-
घटना - २ सप्टेंबर १९६० — केंद्रीय तिबेटी प्रशासनाची पहिली निवडणूक झाली.
-
सुविचार — स्वतःला एक प्रामाणिक माणूस बनवा म्हणजे जगातील एक लबाड माणूस कमी झाल्याबद्दल तुम्ही निश्चित व्हाल (लेखक: थॉमस कार्लइल)
-
सुविचार — मतभेद असूनही विशिष्ट कार्यासाठी सर्व पक्ष एक होणे हे जिवंत राष्ट्राचे लक्षण आहे (लेखक: लोकमान्य टिळक)
-
सुविचार — इतरांच्या बाबतीत ज्याला आपण पाप म्हणतो ते आपल्या बाबतीत केवळ एक प्रयोग असतो (लेखक: इमर्सन)
-
घटना - २ सप्टेंबर १९२० — म. गांधींचे ब्रिटिश सरकारविरुद्ध असहकार आंदोलन.
-
निधन - २ सप्टेंबर २०२२ — टी. व्ही. शंकरनारायणन — भारतीय शास्त्रीय गायक — पद्मभूषण (जन्म: ७ मार्च १९४५)
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
-
घटना - २ सप्टेंबर १९६० — केंद्रीय तिबेटी प्रशासनाची पहिली निवडणूक झाली.
-
सुविचार — स्वतःला एक प्रामाणिक माणूस बनवा म्हणजे जगातील एक लबाड माणूस कमी झाल्याबद्दल तुम्ही निश्चित व्हाल (लेखक: थॉमस कार्लइल)
-
सुविचार — मतभेद असूनही विशिष्ट कार्यासाठी सर्व पक्ष एक होणे हे जिवंत राष्ट्राचे लक्षण आहे (लेखक: लोकमान्य टिळक)
-
सुविचार — इतरांच्या बाबतीत ज्याला आपण पाप म्हणतो ते आपल्या बाबतीत केवळ एक प्रयोग असतो (लेखक: इमर्सन)
-
घटना - २ सप्टेंबर १९२० — म. गांधींचे ब्रिटिश सरकारविरुद्ध असहकार आंदोलन.
-
निधन - २ सप्टेंबर २०२२ — टी. व्ही. शंकरनारायणन — भारतीय शास्त्रीय गायक — पद्मभूषण (जन्म: ७ मार्च १९४५)
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
१६ ऑगस्ट
-
२०१०: — जपानला मागे टाकुन चीन ही जगातली दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनली.
-
१९९४: — बांगलादेशातील वादग्रस्त लेखिका तस्लिमा नसरीन यांना स्वीडीश पेन क्लबतर्फे कुर्ट टुचोलस्की साहित्य पुरस्कार जाहीर.
-
१९६२: — आठ वर्षांनंतर उर्वरित फ्रेंच भारत प्रदेश भारताला देण्यात आले.
-
१९६०: — सायप्रसला युनायटेड किंग्डमपासुन स्वातंत्र्य मिळाले.
-
१९५४: — स्पोर्ट्स इलस्ट्रॅटेड मासिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला.
-
१९४६: — कोलकात्यात वांशिक दंगल उसळुन ७२ तासात सुमारे ४,००० जण ठार झाले.
-
१९४६: — कोलकात्यात वांशिक दंगल उसळुन ७२ तासात सुमारे ४,००० जण ठार झाले.
-
१९१३: — स्त्रियांना प्रवेश देणारे तोहोकू विश्वविद्यालय हे जपानमधील पहिले विश्वविद्यालय बनले.
-
१९७०: सैफ अली खान — भारतीय अभिनेता आणि निर्माता, हिंदी चित्रपटांतील विविध भूमिकांसाठी प्रसिद्ध — पद्मश्री
-
२०१८: अटल बिहारी वाजपेयी — भारतीय राजकारणी, कवी आणि भारताचे १० वे माजी पंतप्रधान — भारतरत्न, पद्मविभूषण
-
२०००: रेणू सलुजा — चित्रपट संकलक — राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
-
१८८६: रामकृष्ण परमहंस — भारतीय तत्वज्ञानी, स्वामी विवेकानंदांचे गुरू