२०२२:अखिल भारतीय फुटबॉल महासंघ (All India Football Federation)— FIFA ने अखिल भारतीय फुटबॉल महासंघाला तृतीय पक्षाच्या हस्तक्षेपाबाबतच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल पूर्णपणे निलंबित केले.
१९८८:— मिले सूर मेरा तुम्हारा दूरदर्शनवरून पहिल्यांदाच प्रसारित झाले.
१९८२:— भारतात रंगीत दूरचित्रवाणीच्या प्रसारणास सुरुवात झाली.
१९७५:— बांगलादेशमध्ये लष्करी उठाव. शेख मुजीबूर रहमान कुटुंबीयांची हत्या.
१९७१:— अमेरिकन डॉलरचे सोन्याशी असलेले संधान खंडित झाले.
१९६०:— कॉँगो देश फ्रांसपासून स्वतंत्र झाला.
१९४८:— दक्षिण कोरिया या देशाची निर्मिती झाली.
१९४७:— पं. नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान झाले.
१९४५:— दुसरे महायुद्ध - जपानने शरणागती पत्करली.
१९२९:— ग्राफ झेपेलिन हा संशोधक बलून मधून जगप्रवासासाठी रवाना झाले.
१८६२:— मद्रास उच्च न्यायालयाची स्थापना झाली.
१८२४:— अमेरिकेतील गुलामगिरी पासून सुटका झालेल्या व्यक्तींनीलायबेरिया हे राष्ट्र निर्माण केले.
१६६४:— कुडाळ प्रांतात शिवाजी महाराजांनी खवासखानाला (दुसऱ्यांदा) पराभूत केले.
जन्म
१९१७:सरोजिनी मधुसूदन शारंगपाणी— भारतीय ज्येष्ठ लेखिका
(निधन: १३ नोव्हेंबर २००१
)
१९१२:उस्ताद अमीर खान— इंदौर घराण्याचे संस्थापक — पद्म भूषण, संगीत नाटक अकादमी पुरस्कार
(निधन: १३ फेब्रुवारी १९७४
)
१८७२:श्री अरबिंदो— भारतीय क्रांतिकारक, धर्मगुरु
(निधन: ५ डिसेंबर १९५०
)
निधन
२००४:सुने बर्गस्ट्रोम— स्वीडिश बायोकेमिस्ट आणि शैक्षणिक — नोबेल पुरस्कार
(जन्म: १० जानेवारी १९१६
)