निधन - २ सप्टेंबर १९७६ — वि. स. खांडेकर — मराठी कादंबरीकार, लेखक आणि साहित्यिक म्हणून त्यांनी ययातिसह अनेक साहित्यकृती लिहिणारे — पद्मभूषण, ज्ञानपीठ पुरस्कार, साहित्य अकादमी फेलोशिप (जन्म: १९ जानेवारी १८९८)
सुविचार — काव्य हे फेसाप्रमाणे नवे असावे आणि खडका प्रमाणे जुने असावे (लेखक: इमर्सन)
सुविचार — मतभेद असूनही विशिष्ट कार्यासाठी सर्व पक्ष एक होणे हे जिवंत राष्ट्राचे लक्षण आहे (लेखक: लोकमान्य टिळक)
घटना - २ सप्टेंबर १९९९ — भारतीय जलतरणपटू बुला चौधरी ह्या इंग्लिश खाडी दोन वेळा पोहणाऱ्या आशियातील पहिली महिला ठरल्या.
सुविचार — यशस्वी होणे याचा अर्थ कधीही अपयश न मिळवणं असा नसून अंतिम ध्येय गाठणे असा आहे याचा अर्थ प्रत्येक लढाई जिंकणे असा नसून युद्ध जिंकणे असा आहे (लेखक: एडविन सी ब्लीस)
निधन - २ सप्टेंबर १९७६ — वि. स. खांडेकर — मराठी कादंबरीकार, लेखक आणि साहित्यिक म्हणून त्यांनी ययातिसह अनेक साहित्यकृती लिहिणारे — पद्मभूषण, ज्ञानपीठ पुरस्कार, साहित्य अकादमी फेलोशिप (जन्म: १९ जानेवारी १८९८)
सुविचार — काव्य हे फेसाप्रमाणे नवे असावे आणि खडका प्रमाणे जुने असावे (लेखक: इमर्सन)
सुविचार — मतभेद असूनही विशिष्ट कार्यासाठी सर्व पक्ष एक होणे हे जिवंत राष्ट्राचे लक्षण आहे (लेखक: लोकमान्य टिळक)
घटना - २ सप्टेंबर १९९९ — भारतीय जलतरणपटू बुला चौधरी ह्या इंग्लिश खाडी दोन वेळा पोहणाऱ्या आशियातील पहिली महिला ठरल्या.
सुविचार — यशस्वी होणे याचा अर्थ कधीही अपयश न मिळवणं असा नसून अंतिम ध्येय गाठणे असा आहे याचा अर्थ प्रत्येक लढाई जिंकणे असा नसून युद्ध जिंकणे असा आहे (लेखक: एडविन सी ब्लीस)
२०२२:अखिल भारतीय फुटबॉल महासंघ (All India Football Federation)— FIFA ने अखिल भारतीय फुटबॉल महासंघाला तृतीय पक्षाच्या हस्तक्षेपाबाबतच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल पूर्णपणे निलंबित केले.
१९८८:— मिले सूर मेरा तुम्हारा दूरदर्शनवरून पहिल्यांदाच प्रसारित झाले.
१९८२:— भारतात रंगीत दूरचित्रवाणीच्या प्रसारणास सुरुवात झाली.
१९७५:— बांगलादेशमध्ये लष्करी उठाव. शेख मुजीबूर रहमान कुटुंबीयांची हत्या.
१९७१:— अमेरिकन डॉलरचे सोन्याशी असलेले संधान खंडित झाले.
१९६०:— कॉँगो देश फ्रांसपासून स्वतंत्र झाला.
१९४८:— दक्षिण कोरिया या देशाची निर्मिती झाली.
१९४७:— पं. नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान झाले.
१९४५:— दुसरे महायुद्ध - जपानने शरणागती पत्करली.
१९२९:— ग्राफ झेपेलिन हा संशोधक बलून मधून जगप्रवासासाठी रवाना झाले.
१८६२:— मद्रास उच्च न्यायालयाची स्थापना झाली.
१८२४:— अमेरिकेतील गुलामगिरी पासून सुटका झालेल्या व्यक्तींनीलायबेरिया हे राष्ट्र निर्माण केले.
१६६४:— कुडाळ प्रांतात शिवाजी महाराजांनी खवासखानाला (दुसऱ्यांदा) पराभूत केले.
जन्म
१९७१:अदनान सामी— भारतीय गायक, संगीतकार आणि पियानोवादक म्हणून प्रसिद्ध — पद्मश्री
१९१७:सरोजिनी मधुसूदन शारंगपाणी— भारतीय ज्येष्ठ लेखिका
(निधन: १३ नोव्हेंबर २००१
)
१९१२:उस्ताद अमीर खान— प्रसिद्ध हिंदुस्थानी शास्त्रीय गायक आणि इंदौर घराण्याचे संस्थापक — पद्मभूषण, संगीत नाटक अकादमी पुरस्कार
(निधन: १३ फेब्रुवारी १९७४
)
१८७३:रामप्रसाद चंदा— भारतीय पुरातात्त्विक व इतिहासकार
(निधन: २८ मार्च १९४२
)
१८७२:श्री अरबिंदो— भारतीय क्रांतिकारक, धर्मगुरु
(निधन: ५ डिसेंबर १९५०
)
निधन
२००४:सुने बर्गस्ट्रोम— स्वीडिश बायोकेमिस्ट आणि शैक्षणिक — नोबेल पुरस्कार
(जन्म: १० जानेवारी १९१६
)