ठळक गोष्टी
  • सुविचार — जे लोक उदंड आत्मविश्वास शौर्य आणि चिकाटी यांच्या जोरावर नेते झाले अशा लोकांनीच जगाचा इतिहास घडला आहे (लेखक: महात्मा गांधी)
  • सुविचार — वर्तमान काळ मोठा विचित्र आहे जीवनाच्या प्रत्येक अंगाचा मनुष्याच्या अंतरंगातल्या अगदी कोमल भावनांचा सुद्धा तो बाजार मांडतो (लेखक: अज्ञात)
  • घटना - २ सप्टेंबर १९४६ — भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.
  • निधन - २ सप्टेंबर १९७६ — वि. स. खांडेकर — मराठी कादंबरीकार, लेखक आणि साहित्यिक म्हणून त्यांनी ययातिसह अनेक साहित्यकृती लिहिणारे — पद्मभूषण, ज्ञानपीठ पुरस्कार, साहित्य अकादमी फेलोशिप (जन्म: १९ जानेवारी १८९८)
  • घटना - २ सप्टेंबर १९४५ — व्हिएतनाम देश जपान व फ्रान्सपासून स्वतंत्र झाला.
  • सुविचार — ज्याप्रमाणे एखादी लहानशी मेणबत्ती ही बहुतांलचा अंधार घालविते त्याचप्रमाणे तुमची सतकृत्ये ही जगात प्रभाव पडत असते (लेखक: विल्यम शेक्सपियरजन्म: २३ एप्रिल १५६४ | निधन: २३ एप्रिल १६१६)
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

२५ डिसेंबर जन्म

  • १९६३: राजू श्रीवास्तव (निधन: २१ सप्टेंबर २०२२ )
  • १९५९: रामदास आठवले
  • १९४९: नवाझ शरीफ
  • १९३६: इस्माईल मर्चंट (निधन: २५ मे २००५ )
  • १९३२: प्रभाकर जोग
  • १९२७: पं. राम नारायण
  • १९२६: चित्त बसू (निधन: ५ ऑक्टोबर १९९७ )
  • १९२६: डॉ. धर्मवीर भारती (निधन: ४ सप्टेंबर १९९७ )
  • १९२४: अटल बिहारी वाजपेयी (निधन: १६ ऑगस्ट २०१८ )
  • १९२१: झैब-अन-नसीसा हमिदुल्ला (निधन: १० सप्टेंबर २००० )
  • १९१८: अन्वर सादात (निधन: ६ ऑक्टोबर १९८१ )
  • १९१६: अहमद बेन बेला (निधन: ११ एप्रिल २०१२ )
  • १९११: बर्न होगार्थ (निधन: २८ जानेवारी १९९६ )
  • १९०४: गेरहार्ड हर्झबर्ग (निधन: ३ मार्च १९९९ )
  • १८८९: लीला बेल वॉलेस (निधन: ८ मे १९८४ )
  • १८७८: लुई शेवरोलेट (निधन: ६ जून १९४१ )
  • १८७६: बॅ. मुहम्मद अली जिना (निधन: ११ सप्टेंबर १९४८ )
  • १८६१: पं. मदन मोहन मालवीय (निधन: १२ नोव्हेंबर १९४६ )
  • १८२१: क्लारा बार्टन (निधन: १२ एप्रिल १९१२ )
  • १६४२: सर आयझॅक न्यूटन (निधन: २० मार्च १७२७ )