ठळक गोष्टी
-
सुविचार — वाचनाने मनुष्यास पूर्णत्व येते सल्लामसलतीने मनुष्य तत्पर बनतो आणि लिखाणाने मनुष्य तंतोतंत बनतो (लेखक: फ्रान्सिस बेकन)
-
घटना - २ सप्टेंबर १९४६ — भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.
-
सुविचार — स्वच्छ होण्यासाठी फाटावे लागते पवित्र होण्यासाठी जाळून घ्यावे लागते आणि अंकुरित होण्यासाठी गाडून घ्यावे लागते (लेखक: साने गुरुजी)
-
घटना - २ सप्टेंबर १९३९ — दुसरे महायुद्ध जर्मनीने पोलंडमधील डांझिग शहर जिंकले.
-
घटना - २ सप्टेंबर १९१६ — पटणा उच्च न्यायालयाची स्थापना.
-
सुविचार — प्रार्थनेमध्ये अंतरिक्ष भावनेशिवाय शब्द असण्यापेक्षा शब्दाशिवाय आंतरिक भावना असणे अधिक उपयोगी असते (लेखक: अलेक्झांडर एम होल्कोव)
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
-
सुविचार — वाचनाने मनुष्यास पूर्णत्व येते सल्लामसलतीने मनुष्य तत्पर बनतो आणि लिखाणाने मनुष्य तंतोतंत बनतो (लेखक: फ्रान्सिस बेकन)
-
घटना - २ सप्टेंबर १९४६ — भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.
-
सुविचार — स्वच्छ होण्यासाठी फाटावे लागते पवित्र होण्यासाठी जाळून घ्यावे लागते आणि अंकुरित होण्यासाठी गाडून घ्यावे लागते (लेखक: साने गुरुजी)
-
घटना - २ सप्टेंबर १९३९ — दुसरे महायुद्ध जर्मनीने पोलंडमधील डांझिग शहर जिंकले.
-
घटना - २ सप्टेंबर १९१६ — पटणा उच्च न्यायालयाची स्थापना.
-
सुविचार — प्रार्थनेमध्ये अंतरिक्ष भावनेशिवाय शब्द असण्यापेक्षा शब्दाशिवाय आंतरिक भावना असणे अधिक उपयोगी असते (लेखक: अलेक्झांडर एम होल्कोव)
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
१२ एप्रिल निधन
-
२०२६: आशा भोसले — जगप्रसिद्ध पार्श्वगायिका — पद्म विभूषण, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, दादासाहेब फाळके पुरस्कार
-
२००१: हार्वे बॉल — स्माईलीचे जनक
-
१९८९: ऍबी हॉफमन — युथ इंटरनॅशनल पार्टीचे संस्थापक
-
१९४५: फ्रँकलिन डी. रुझव्हेल्ट — अमेरिकेचे ३२ वे राष्ट्राध्यक्ष
-
१९१२: क्लारा बार्टन — अमेरिकन रेड क्रॉसच्या संस्थापिका
-
१९०६: महेशचंद्र भट्टाचार्य — भारतीय विद्वान आणि शिक्षणतज्ज्ञ
-
१७२०: बाळाजी विश्वनाथ भट — मराठा साम्राज्याचे ६वे पेशवा