निधन - २ सप्टेंबर १९७६ — वि. स. खांडेकर — मराठी कादंबरीकार, लेखक आणि साहित्यिक म्हणून त्यांनी ययातिसह अनेक साहित्यकृती लिहिणारे — पद्मभूषण, ज्ञानपीठ पुरस्कार, साहित्य अकादमी फेलोशिप (जन्म: १९ जानेवारी १८९८)
सुविचार — मी माझ्या विद्यार्थ्यांच्या कार्यात खंड पडू देत नाही कारण विद्यार्थ्यांनी माझे दांडगे व्यसन आहे (लेखक: डॉ बाबासाहेब आंबेडकर)
घटना - २ सप्टेंबर १९४६ — भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.
घटना - २ सप्टेंबर १९४५ — व्हिएतनाम देश जपान व फ्रान्सपासून स्वतंत्र झाला.
निधन - २ सप्टेंबर १९७६ — वि. स. खांडेकर — मराठी कादंबरीकार, लेखक आणि साहित्यिक म्हणून त्यांनी ययातिसह अनेक साहित्यकृती लिहिणारे — पद्मभूषण, ज्ञानपीठ पुरस्कार, साहित्य अकादमी फेलोशिप (जन्म: १९ जानेवारी १८९८)
सुविचार — मी माझ्या विद्यार्थ्यांच्या कार्यात खंड पडू देत नाही कारण विद्यार्थ्यांनी माझे दांडगे व्यसन आहे (लेखक: डॉ बाबासाहेब आंबेडकर)
घटना - २ सप्टेंबर १९४६ — भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.
घटना - २ सप्टेंबर १९४५ — व्हिएतनाम देश जपान व फ्रान्सपासून स्वतंत्र झाला.
२०१४:लेस्ली मनीगाट— हैती देशाचे ४३वे राष्ट्राध्यक्ष, शिक्षणतज्ज्ञ आणि राजकारणी
(जन्म: १६ ऑगस्ट १९३०
)
२००८:फील्ड मार्शल सॅम होर्मसजी फ्रामजी जमशेदजी माणेकशाॅ— भारताचे पहिले फील्ड मार्शल आणि माजी लष्करप्रमुख — पद्मविभूषण, पद्मभूषण
(जन्म: ३ एप्रिल १९१४
)
२०००:द. ना. गोखले— चरीत्र वाङ्मयाचे संशोधक
(जन्म: २० सप्टेंबर १९२२
)
१९९८:होमी जे. एच. तल्यारखान— सिक्कीमचे पहिले राज्यपाल
(जन्म: ९ फेब्रुवारी १९१७
)
१९९६:अल्बर्ट आर. ब्रोकोली— जेम्स बाँड चित्रपटांचे निर्माते
(जन्म: ५ एप्रिल १९०९
)
१९५७:हर्मन बुहल— फ्रिट्झ विंटरस्टेलर, मार्कस श्मक, कर्ट डिमबर्गर यांच्या सोबत ब्रॉड शिखर पहिल्यांदा चढणारे ऑस्टीयन गिर्यारोहक
(जन्म: २१ सप्टेंबर १९२४
)
१८३९:महाराजा रणजितसिंग— शिख राज्याचे संस्थापक
(जन्म: १३ नोव्हेंबर १७८०
)