सुविचार — एखादे काम व्यवस्थितपणे करण्याची किंवा करायला शिकवण्याची इच्छा नसणे ही अज्ञानी असण्यापेक्षाही जास्त लाजिरवाणी गोष्ट आहे (लेखक: बेंजामिन फ्रँकलिन)
सुविचार — मनुष्य जवळची नम्रता संपली की त्याच्या जवळची माणुसकीच संपली म्हणून समजावे (लेखक: अज्ञात)
घटना - २ सप्टेंबर १९६० — केंद्रीय तिबेटी प्रशासनाची पहिली निवडणूक झाली.
घटना - २ सप्टेंबर १९४६ — भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.
निधन - २ सप्टेंबर १९७६ — वि. स. खांडेकर — मराठी कादंबरीकार, लेखक आणि साहित्यिक म्हणून त्यांनी ययातिसह अनेक साहित्यकृती लिहिणारे — पद्मभूषण, ज्ञानपीठ पुरस्कार, साहित्य अकादमी फेलोशिप (जन्म: १९ जानेवारी १८९८)
सुविचार — जिभेला हात नसले तरी दुसऱ्यांचे हाड मोडून टाकते (लेखक: अज्ञात)
सुविचार — एखादे काम व्यवस्थितपणे करण्याची किंवा करायला शिकवण्याची इच्छा नसणे ही अज्ञानी असण्यापेक्षाही जास्त लाजिरवाणी गोष्ट आहे (लेखक: बेंजामिन फ्रँकलिन)
सुविचार — मनुष्य जवळची नम्रता संपली की त्याच्या जवळची माणुसकीच संपली म्हणून समजावे (लेखक: अज्ञात)
घटना - २ सप्टेंबर १९६० — केंद्रीय तिबेटी प्रशासनाची पहिली निवडणूक झाली.
घटना - २ सप्टेंबर १९४६ — भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.
निधन - २ सप्टेंबर १९७६ — वि. स. खांडेकर — मराठी कादंबरीकार, लेखक आणि साहित्यिक म्हणून त्यांनी ययातिसह अनेक साहित्यकृती लिहिणारे — पद्मभूषण, ज्ञानपीठ पुरस्कार, साहित्य अकादमी फेलोशिप (जन्म: १९ जानेवारी १८९८)
सुविचार — जिभेला हात नसले तरी दुसऱ्यांचे हाड मोडून टाकते (लेखक: अज्ञात)