घटना - २ सप्टेंबर १९९९ — भारतीय जलतरणपटू बुला चौधरी ह्या इंग्लिश खाडी दोन वेळा पोहणाऱ्या आशियातील पहिली महिला ठरल्या.
घटना - २ सप्टेंबर १९४५ — व्हिएतनाम देश जपान व फ्रान्सपासून स्वतंत्र झाला.
सुविचार — जो स्वतःच्या मनातील भावना इच्छा आणि भीती यावर विजय मिळवतो तो राजापेक्षा श्रेष्ठ होय (लेखक: जॉन मिल्टन — जन्म: ९ डिसेंबर १६०८ | निधन: ८ नोव्हेंबर १६७४)
घटना - २ सप्टेंबर १९९९ — भारतीय जलतरणपटू बुला चौधरी ह्या इंग्लिश खाडी दोन वेळा पोहणाऱ्या आशियातील पहिली महिला ठरल्या.
घटना - २ सप्टेंबर १९४५ — व्हिएतनाम देश जपान व फ्रान्सपासून स्वतंत्र झाला.
सुविचार — जो स्वतःच्या मनातील भावना इच्छा आणि भीती यावर विजय मिळवतो तो राजापेक्षा श्रेष्ठ होय (लेखक: जॉन मिल्टन — जन्म: ९ डिसेंबर १६०८ | निधन: ८ नोव्हेंबर १६७४)
१९७७:नरेन कार्तिकेयन— भारतीय फॉर्म्यूला कार रेसिंग ड्रायव्हर — पद्मश्री
१९४२:योगेशकुमार सभरवाल— भारताचे ३६वे सरन्यायाधीश
(निधन: ३ जुलै २०१५
)
१९२६:महाश्वेता देवी— आदिवासी आणि वंचितांच्या प्रश्नांवर प्रभावी लेखन, सामाजिक कार्यकर्त्या आणि भारतीय बंगाली लेखिका — पद्मविभूषण, पद्मश्री, रॅमन मॅगसेसे पुरस्कार, ज्ञानपीठ पुरस्कार
(निधन: २८ जुलै २०१६
)
१९२५:व्ही. कृष्णमूर्ती— भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांचे जनक — पद्म विभूषण, पद्म भूषण, पद्मश्री
(निधन: २६ जून २०२२
)