ठळक गोष्टी
  • सुविचार — अस्वस्थपणा व उतावळेपणा या दोन्ही व्याधी आहेत त्या दोन्ही आयुष्य हिरावून घेतात (लेखक: महात्मा गांधी)
  • सुविचार — यांत्रिक वृत्तीची माणसे चैतन्यहीन असतात (लेखक: जी एस लो)
  • घटना - २ सप्टेंबर १९१६ — पटणा उच्च न्यायालयाची स्थापना.
  • घटना - २ सप्टेंबर १९९९ — भारतीय जलतरणपटू बुला चौधरी ह्या इंग्लिश खाडी दोन वेळा पोहणाऱ्या आशियातील पहिली महिला ठरल्या.
  • घटना - २ सप्टेंबर १९४५ — व्हिएतनाम देश जपान व फ्रान्सपासून स्वतंत्र झाला.
  • सुविचार — जो स्वतःच्या मनातील भावना इच्छा आणि भीती यावर विजय मिळवतो तो राजापेक्षा श्रेष्ठ होय (लेखक: जॉन मिल्टनजन्म: ९ डिसेंबर १६०८ | निधन: ८ नोव्हेंबर १६७४)
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

१४ जानेवारी जन्म

  • १९७७: नरेन कार्तिकेयन
  • १९४२: योगेशकुमार सभरवाल (निधन: ३ जुलै २०१५ )
  • १९२६: महाश्वेता देवी (निधन: २८ जुलै २०१६ )
  • १९२५: व्ही. कृष्णमूर्ती (निधन: २६ जून २०२२ )
  • १९२३: चित्तरंजन कोल्हटकर (निधन: २५ ऑक्टोबर २००९ )
  • १९१९: कैफी आझमी (निधन: १० मे २००२ )
  • १९०८: द्वा. भ. कर्णिक
  • १९०५: दुर्गा खोटे (निधन: २२ सप्टेंबर १९९१ )
  • १८९६: चिंतामणराव देशमुख (निधन: २ ऑक्टोबर १९८२ )
  • १८९२: दि. ब. देवधर (निधन: २४ ऑगस्ट १९९३ )
  • १८८३: निना रिकी (निधन: ३० नोव्हेंबर १९७० )
  • १८८२: रघुनाथ धोंडो कर्वे (निधन: १४ ऑक्टोबर १९५३ )