ठळक गोष्टी
  • जन्म - २ सप्टेंबर १९७१ — पवन कल्याण — तेलुगू चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक, समाजसेवक आणि आंध्र प्रदेशातील राजकीय नेते — फिल्मफेअर पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेता (तेलुगू), ‘गब्बर सिंग, सिनेमा पुरस्कार, दक्षिण भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
  • सुविचार — निष्क्रिय जीवनापेक्षा कमी अधिक दोषांनी व्यापलेले आयुष्य हे अधिक स्वागतार्ह व उपयुक्त आहे (लेखक: जॉर्ज बर्नार्ड शॉजन्म: २६ जुलै १८५६ | निधन: २ नोव्हेंबर १९५०)
  • निधन - २ सप्टेंबर १९७६ — वि. स. खांडेकर — मराठी कादंबरीकार, लेखक आणि साहित्यिक म्हणून त्यांनी ययातिसह अनेक साहित्यकृती लिहिणारे — पद्मभूषण, ज्ञानपीठ पुरस्कार, साहित्य अकादमी फेलोशिप (जन्म: १९ जानेवारी १८९८)
  • सुविचार — आत्मविश्वास हे कर्तुत्व वृक्षाचे मूळ आहे वृक्षाची मुळे जेव्हा जेव्हा भूमीत खोल जातात तेव्हा तेव्हा वादळाशी झुंजण्याचे त्याचे सामर्थ्य वाढते… (लेखक: वि स खांडेकर)
  • सुविचार — क्षणाचा साक्षात्कार संबंध आयुष्याचा अनुभव बनू शकतो (लेखक: रणजीत देसाई)
  • घटना - २ सप्टेंबर १९४६ — भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

१४ जानेवारी

घटना

  • १९४८:

जन्म

  • १९७७: नरेन कार्तिकेयन
  • १९२६: महाश्वेता देवी (निधन: २८ जुलै २०१६ )
  • १९२५: व्ही. कृष्णमूर्ती (निधन: २६ जून २०२२ )
  • १९१९: कैफी आझमी (निधन: १० मे २००२ )

निधन

  • १९२०: जॉन फ्रान्सिस लबाडी (जन्म: २५ ऑक्टोबर १८६४ )
  • १७६१: सदाशिवराव भाऊ (जन्म: ४ ऑगस्ट १७३० )
  • १७६१: विश्वासराव (जन्म: २ मार्च १७४२ )