जन्म - २ सप्टेंबर १९७१ — पवन कल्याण — तेलुगू चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक, समाजसेवक आणि आंध्र प्रदेशातील राजकीय नेते — फिल्मफेअर पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेता (तेलुगू), ‘गब्बर सिंग, सिनेमा पुरस्कार, दक्षिण भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
निधन - २ सप्टेंबर १९७६ — वि. स. खांडेकर — मराठी कादंबरीकार, लेखक आणि साहित्यिक म्हणून त्यांनी ययातिसह अनेक साहित्यकृती लिहिणारे — पद्मभूषण, ज्ञानपीठ पुरस्कार, साहित्य अकादमी फेलोशिप (जन्म: १९ जानेवारी १८९८)
सुविचार — आत्मविश्वास हे कर्तुत्व वृक्षाचे मूळ आहे वृक्षाची मुळे जेव्हा जेव्हा भूमीत खोल जातात तेव्हा तेव्हा वादळाशी झुंजण्याचे त्याचे सामर्थ्य वाढते… (लेखक: वि स खांडेकर)
सुविचार — क्षणाचा साक्षात्कार संबंध आयुष्याचा अनुभव बनू शकतो (लेखक: रणजीत देसाई)
घटना - २ सप्टेंबर १९४६ — भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.
जन्म - २ सप्टेंबर १९७१ — पवन कल्याण — तेलुगू चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक, समाजसेवक आणि आंध्र प्रदेशातील राजकीय नेते — फिल्मफेअर पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेता (तेलुगू), ‘गब्बर सिंग, सिनेमा पुरस्कार, दक्षिण भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
निधन - २ सप्टेंबर १९७६ — वि. स. खांडेकर — मराठी कादंबरीकार, लेखक आणि साहित्यिक म्हणून त्यांनी ययातिसह अनेक साहित्यकृती लिहिणारे — पद्मभूषण, ज्ञानपीठ पुरस्कार, साहित्य अकादमी फेलोशिप (जन्म: १९ जानेवारी १८९८)
सुविचार — आत्मविश्वास हे कर्तुत्व वृक्षाचे मूळ आहे वृक्षाची मुळे जेव्हा जेव्हा भूमीत खोल जातात तेव्हा तेव्हा वादळाशी झुंजण्याचे त्याचे सामर्थ्य वाढते… (लेखक: वि स खांडेकर)
सुविचार — क्षणाचा साक्षात्कार संबंध आयुष्याचा अनुभव बनू शकतो (लेखक: रणजीत देसाई)
घटना - २ सप्टेंबर १९४६ — भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.
१९७७:नरेन कार्तिकेयन— भारतीय फॉर्म्यूला कार रेसिंग ड्रायव्हर — पद्मश्री
१९२६:महाश्वेता देवी— आदिवासी आणि वंचितांच्या प्रश्नांवर प्रभावी लेखन, सामाजिक कार्यकर्त्या आणि भारतीय बंगाली लेखिका — पद्मविभूषण, पद्मश्री, रॅमन मॅगसेसे पुरस्कार, ज्ञानपीठ पुरस्कार
(निधन: २८ जुलै २०१६
)
१९२५:व्ही. कृष्णमूर्ती— भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांचे जनक — पद्म विभूषण, पद्म भूषण, पद्मश्री
(निधन: २६ जून २०२२
)