सुविचार — सत्य है चंद्रमंडळापेक्षा सौम्य व सूर्य मंडळापेक्षाही तेजस्वी असते (लेखक: भगवान महावीर)
सुविचार — कधीही न बदलणारे लोक दोनच अत्यंत विद्वान आणि अत्यंत मूर्ख (लेखक: कन्फ्युजिअस)
घटना - १२ जून २००१ — कोनेरु हंपी — या बुद्धीबळातील वूमन ग्रॅंडमास्टर बनल्या. हा पराक्रम करणाऱ्या त्या भारतातील सर्वात कमी वयाच्या व एकुणात दुसऱ्या खेळाडू आहेत.
सुविचार — येणारा प्रत्येक दिवस कारणे लावा प्रत्येक क्षण परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करा (लेखक: विल्यम लॉ)
घटना - १२ जून २०१४ — इराकमधील तिक्रिट येथील कॅम्प स्पाइचरवर इस्लामिक स्टेट ऑफ इराक आणि लेव्हंट यांच्या आतंकी हल्ल्यात १०९५ ते १७०० लोकांची हत्या. हा इतिहासातील २रा सगळ्यात भयावह आणि मोठा आतंकी हल्ला आहे.
घटना - १२ जून १८९८ — फिलिपाइन्स — देशाने स्पेनपासुन स्वतंत्र असल्याचे घोषित केले.
सुविचार — सत्य है चंद्रमंडळापेक्षा सौम्य व सूर्य मंडळापेक्षाही तेजस्वी असते (लेखक: भगवान महावीर)
सुविचार — कधीही न बदलणारे लोक दोनच अत्यंत विद्वान आणि अत्यंत मूर्ख (लेखक: कन्फ्युजिअस)
घटना - १२ जून २००१ — कोनेरु हंपी — या बुद्धीबळातील वूमन ग्रॅंडमास्टर बनल्या. हा पराक्रम करणाऱ्या त्या भारतातील सर्वात कमी वयाच्या व एकुणात दुसऱ्या खेळाडू आहेत.
सुविचार — येणारा प्रत्येक दिवस कारणे लावा प्रत्येक क्षण परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करा (लेखक: विल्यम लॉ)
घटना - १२ जून २०१४ — इराकमधील तिक्रिट येथील कॅम्प स्पाइचरवर इस्लामिक स्टेट ऑफ इराक आणि लेव्हंट यांच्या आतंकी हल्ल्यात १०९५ ते १७०० लोकांची हत्या. हा इतिहासातील २रा सगळ्यात भयावह आणि मोठा आतंकी हल्ला आहे.
घटना - १२ जून १८९८ — फिलिपाइन्स — देशाने स्पेनपासुन स्वतंत्र असल्याचे घोषित केले.
१९९६:— भारतातील रेल्वेयुगाच्या प्रारंभापासून ब्रिटिश परंपरा व संस्कृतीचा डौल मिरवणाऱ्या बोरीबंदर (व्हिक्टोरिया टर्मिनस या स्थानकाचे नाव बदलुन ते छत्रपती शिवाजी टर्मिनस (CST असे करण्यात आले.
१९४९:— जनरल करिअप्पा यांनी ब्रिटिशांकडुन भारतीय सेनेची सूत्रे हाती घेतली.
जन्म
१९२९:मार्टिन ल्युथर किंग (ज्युनियर)— अमेरिकन गांधीवादी मंत्री आणि नेते — नोबेल पुरस्कार
(निधन: ४ एप्रिल १९६८
)
१९२१:बाबासाहेब भोसले— महाराष्ट्राचे ९वे मुख्यमंत्री, वकील आणि राजकारणी
(निधन: ६ ऑक्टोबर २००७
)
१९१९:मॉरिस हेर्झॉग— अन्नपूर्णा १ शिखर पहिल्यांदा लुई लाचेनल यांच्यासोबत सर करणारे फ्रेंच गिर्यारोहक
(निधन: १३ डिसेंबर २०१२
)
१८९५:अर्तुरी इल्मारी विर्तनें— फिन्निश रसायनशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक — नोबेल पुरस्कार
(निधन: ११ नोव्हेंबर १९७३
)
निधन
२०२३:राजकुमार मुकर्रम जाह— हैदराबादचे ८वे निजाम
(जन्म: ६ ऑक्टोबर १९३३
)
१९९८:गुलझारीलाल नंदा— भारताचे हंगामी पंतप्रधान, अर्थशास्त्रज्ञ आणि राजकारणी
(जन्म: ४ जुलै १८९८
)
१९८८:शॉन मॅकब्राइड— आयरिश रिपब्लिकन परराष्ट्र व्यवहार मंत्री — नोबेल पुरस्कार
(जन्म: २६ जानेवारी १९०४
)