सुविचार — एखादे काम करायला तुम्ही सक्षम आहात किंवा एखाद्या कामासाठी तुम्ही लायक आहात यापैकी तुम्हाला काहीही वाटले तरी तुम्ही अगदी बरोबर आहात तुम्ही स… (लेखक: हेन्री फोर्ड — जन्म: ३० जुलै १८६३ | निधन: ७ एप्रिल १९४७)
घटना - २ सप्टेंबर १९९९ — भारतीय जलतरणपटू बुला चौधरी ह्या इंग्लिश खाडी दोन वेळा पोहणाऱ्या आशियातील पहिली महिला ठरल्या.
निधन - २ सप्टेंबर १९७६ — वि. स. खांडेकर — मराठी कादंबरीकार, लेखक आणि साहित्यिक म्हणून त्यांनी ययातिसह अनेक साहित्यकृती लिहिणारे — पद्मभूषण, ज्ञानपीठ पुरस्कार, साहित्य अकादमी फेलोशिप (जन्म: १९ जानेवारी १८९८)
सुविचार — उत्तम जमिनीची मशागत केली नाही तर तिची सुद्धा रान बनवून जाते (लेखक: प्लुटार्क)
सुविचार — जगातल्या सर्वोत्तम आणि सर्वात सुंदर गोष्टी दिसतच नाहीत किंवा त्यांना स्पर्शही करता येत नाही त्या हृदयातून जाणता येतात (लेखक: हेलन केलर — जन्म: २७ जून १८८० | निधन: १ जून १९६८)
घटना - २ सप्टेंबर १९३९ — दुसरे महायुद्ध जर्मनीने पोलंडमधील डांझिग शहर जिंकले.
सुविचार — एखादे काम करायला तुम्ही सक्षम आहात किंवा एखाद्या कामासाठी तुम्ही लायक आहात यापैकी तुम्हाला काहीही वाटले तरी तुम्ही अगदी बरोबर आहात तुम्ही स… (लेखक: हेन्री फोर्ड — जन्म: ३० जुलै १८६३ | निधन: ७ एप्रिल १९४७)
घटना - २ सप्टेंबर १९९९ — भारतीय जलतरणपटू बुला चौधरी ह्या इंग्लिश खाडी दोन वेळा पोहणाऱ्या आशियातील पहिली महिला ठरल्या.
निधन - २ सप्टेंबर १९७६ — वि. स. खांडेकर — मराठी कादंबरीकार, लेखक आणि साहित्यिक म्हणून त्यांनी ययातिसह अनेक साहित्यकृती लिहिणारे — पद्मभूषण, ज्ञानपीठ पुरस्कार, साहित्य अकादमी फेलोशिप (जन्म: १९ जानेवारी १८९८)
सुविचार — उत्तम जमिनीची मशागत केली नाही तर तिची सुद्धा रान बनवून जाते (लेखक: प्लुटार्क)
सुविचार — जगातल्या सर्वोत्तम आणि सर्वात सुंदर गोष्टी दिसतच नाहीत किंवा त्यांना स्पर्शही करता येत नाही त्या हृदयातून जाणता येतात (लेखक: हेलन केलर — जन्म: २७ जून १८८० | निधन: १ जून १९६८)
घटना - २ सप्टेंबर १९३९ — दुसरे महायुद्ध जर्मनीने पोलंडमधील डांझिग शहर जिंकले.
२०००:— ज्येष्ठ समाजसेवक मुरलीधर देविदास आमटे उर्फ बाबा आमटे यांना १९९९ चा गांधी शांतता पुरस्कार जाहीर.
१९९८:— ज्येष्ठ गायिका एम. एस. सुब्बलक्ष्मी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर.
१९९४:— मराठवाडा विद्यापीठाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असा नामविस्तार करण्यात आला.
१९४८:— लोकसत्ता हे मराठी वृत्तपत्र सुरू झाले.
१९२३:— विदर्भ साहित्य संघाची स्थापना झाली.
१७६१:— मराठे आणि अफगाणी यांमध्ये पानिपतची तिसरी लढाई झाली. दुसऱ्या;याच दिवशी संपलेल्या या युद्धात अफगाण्यांचा विजय झाल्यामुळे भारतीय इतिहासाचाचेहरामोहराच बदलुन गेला.