ठळक गोष्टी
  • सुविचार — जेव्हा तुम्ही खरे असता तेव्हा चिडण्याची गरज नसते जेव्हा तुम्ही खोटे असता तेव्हा तुम्हाला रागावण्याचा हक्कच नसतो (लेखक: महात्मा गांधी)
  • सुविचार — जेव्हा तुम्ही आयुष्यातील सामान्य बाबतीत असामान्य यश मिळवाल तेव्हा साऱ्या जगाची लक्ष तुमच्यावर केंद्रित झालेले असेल (लेखक: जॉर्ज वॉशिंग्टन कार्वेर)
  • घटना - २ सप्टेंबर १९६० — केंद्रीय तिबेटी प्रशासनाची पहिली निवडणूक झाली.
  • सुविचार — बाहेरून होणाऱ्या रानटी हल्ल्यामुळे संस्कृती नष्ट होत नसते तर आत मध्ये होणाऱ्या रानटीपणाच्या पालपोषणामुळे तिचा नाश ओढावतो (लेखक: विल दुरांत)
  • घटना - २ सप्टेंबर १९४६ — भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.
  • घटना - २ सप्टेंबर १९९९ — भारतीय जलतरणपटू बुला चौधरी ह्या इंग्लिश खाडी दोन वेळा पोहणाऱ्या आशियातील पहिली महिला ठरल्या.
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

३० नोव्हेंबर निधन