ठळक गोष्टी
-
घटना - २४ फेब्रुवारी १९६१ — तामिळ नाडू — मद्रास राज्याचे नाव बदलून तामिळ नाडू असे करण्याचा सरकारने निर्णय घेतला.
-
सुविचार — शक्ती पेक्षा युक्ती महान व त्यापेक्षा प्रेम सर्वात महान असते (लेखक: राजर्षी शाहू महाराज)
-
सुविचार — ज्ञानापेक्षा कल्पनाशक्ती अधिक महत्त्वाची असते (लेखक: अल्बर्ट आईन्स्टाईन)
-
सुविचार — व्यक्तीचा स्वभाविक व प्रगतिशील विकास म्हणजे शिक्षण (लेखक: अज्ञात)
-
घटना - २४ फेब्रुवारी १९५२ — कर्मचारी राज्य विमा योजना (ESIC) — सुरूवात झाली.
-
निधन - २४ फेब्रुवारी २०१८ — श्रीदेवी — भारतीय अभिनेत्री, प्रामुख्याने हिंदी चित्रपटात अभिनय — पद्मश्री (जन्म: १३ ऑगस्ट १९६३)
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
-
घटना - २४ फेब्रुवारी १९६१ — तामिळ नाडू — मद्रास राज्याचे नाव बदलून तामिळ नाडू असे करण्याचा सरकारने निर्णय घेतला.
-
सुविचार — शक्ती पेक्षा युक्ती महान व त्यापेक्षा प्रेम सर्वात महान असते (लेखक: राजर्षी शाहू महाराज)
-
सुविचार — ज्ञानापेक्षा कल्पनाशक्ती अधिक महत्त्वाची असते (लेखक: अल्बर्ट आईन्स्टाईन)
-
सुविचार — व्यक्तीचा स्वभाविक व प्रगतिशील विकास म्हणजे शिक्षण (लेखक: अज्ञात)
-
घटना - २४ फेब्रुवारी १९५२ — कर्मचारी राज्य विमा योजना (ESIC) — सुरूवात झाली.
-
निधन - २४ फेब्रुवारी २०१८ — श्रीदेवी — भारतीय अभिनेत्री, प्रामुख्याने हिंदी चित्रपटात अभिनय — पद्मश्री (जन्म: १३ ऑगस्ट १९६३)
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
६ एप्रिल
-
२०००: — मीर या रशियाच्या अंतरिक्ष प्रयोगशाळेला जीवदान देण्यासाठी सोडलेले सोयूझ हे अंतराळयान मीर ला भेटले.
-
१९९८: — भारतापर्यंत सहज पोहोचू शकणाऱ्या;या मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांची पाकिस्तानने यशस्वी चाचणी केली.
-
१९८०: — भारतीय जनता पक्षाची (BJP) स्थापना झाली व अटलबिहारी वाजपेयी तिचे पहिले अध्यक्ष झाले.
-
१९६६: — भारतीय जलतरणपटू मिहीर सेन यांनी भारत व पाकिस्तानला जोडणारी पाल्कची सामुद्रधुनी पोहून पार केली.
-
१९६५: — व्यापारी उपयोग करता येईल अशा प्रकारे संदेशवहन करण्याची सोय असलेला अर्ली बर्ड हा उपग्रह अमेरिकेने अंतराळात सोडला
-
१९१७: पहिले महायुद्ध — अमेरिकेने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.
-
१८९६: — आधुनिक ऑलिम्पिक खेळांची ग्रीसमधील अथेन्स येथे सुरूवात झाली. ग्रीक सम्राट थेडोसियस (पहिला) याने घातलेल्या बंदीमुळे १५०० वर्षे हे खेळ बंद होते.
-
१६५६: — शिवाजी महाराजांनी चंद्रराव मोरे यांचा पराभव करुन रायगड किल्ला ताब्यात घेतला.
-
१९३१: सुचित्रा सेन — भारतीय बंगाली व हिंदी अभिनेत्री — पद्मश्री
-
१८८६: मीर उस्मान अली खान — हैदराबाद राज्याचे शेवटचे निजाम
-
१९४३: अलेक्झांडर मिलरँड — फ्रान्स देशाचे १२वे राष्ट्राध्यक्ष, वकील आणि राजकारणी