घटना - २ सप्टेंबर १९६० — केंद्रीय तिबेटी प्रशासनाची पहिली निवडणूक झाली.
निधन - २ सप्टेंबर १९७६ — वि. स. खांडेकर — मराठी कादंबरीकार, लेखक आणि साहित्यिक म्हणून त्यांनी ययातिसह अनेक साहित्यकृती लिहिणारे — पद्मभूषण, ज्ञानपीठ पुरस्कार, साहित्य अकादमी फेलोशिप (जन्म: १९ जानेवारी १८९८)
सुविचार — अंतकरणातील पश्चातापाच्या भयंकर वेदना कुठलाही कान ऐकू शकणार नाही अगर जीभ सांगू शकणार नाही (लेखक: बायरन)
सुविचार — जे दुसऱ्याचे गुण जाणतो त्यालाच खरा सुखाची गुरुकिल्ली लाभली असे समजावे (लेखक: गटे)
सुविचार — मुक्तपणे आनंदी आयुष्य जगायचे असेल तर मनातील कंटाळवाणी भावना काढून टाकणे ही पहिली अट आहे (लेखक: रिचार्ज बाग)
घटना - २ सप्टेंबर १९६० — केंद्रीय तिबेटी प्रशासनाची पहिली निवडणूक झाली.
निधन - २ सप्टेंबर १९७६ — वि. स. खांडेकर — मराठी कादंबरीकार, लेखक आणि साहित्यिक म्हणून त्यांनी ययातिसह अनेक साहित्यकृती लिहिणारे — पद्मभूषण, ज्ञानपीठ पुरस्कार, साहित्य अकादमी फेलोशिप (जन्म: १९ जानेवारी १८९८)
सुविचार — अंतकरणातील पश्चातापाच्या भयंकर वेदना कुठलाही कान ऐकू शकणार नाही अगर जीभ सांगू शकणार नाही (लेखक: बायरन)
सुविचार — जे दुसऱ्याचे गुण जाणतो त्यालाच खरा सुखाची गुरुकिल्ली लाभली असे समजावे (लेखक: गटे)
सुविचार — मुक्तपणे आनंदी आयुष्य जगायचे असेल तर मनातील कंटाळवाणी भावना काढून टाकणे ही पहिली अट आहे (लेखक: रिचार्ज बाग)