ठळक गोष्टी
  • घटना - २ सप्टेंबर १९४६ — भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.
  • सुविचार — आपल्या मधील एकही दोष लक्षात न येणे हाच आपला सर्वात मोठा दोष आहे (लेखक: डेल कर्णिगी)
  • सुविचार — सत्य हे संशय लोकांना कधी गवसणार नाही कारण ते गाईएवजी बैलाचे दूध काढाव्यात जातात (लेखक: एस जॉन्सन)
  • सुविचार — हिंसी मुळे कदाचित क्षणाचा विजय मिळेल पण शाश्वत व चिरकालीन शांतता व विजय निश्चित मिळणार नाही (लेखक: मार्टिन ल्युथर किंग)
  • घटना - २ सप्टेंबर १९४५ — व्हिएतनाम देश जपान व फ्रान्सपासून स्वतंत्र झाला.
  • जन्म - २ सप्टेंबर १९७१ — पवन कल्याण — तेलुगू चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक, समाजसेवक आणि आंध्र प्रदेशातील राजकीय नेते — फिल्मफेअर पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेता (तेलुगू), ‘गब्बर सिंग, सिनेमा पुरस्कार, दक्षिण भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

१९ फेब्रुवारी निधन

  • २०२३: मायिल सामी (जन्म: २ ऑक्टोबर १९६५ )
  • २०१५: नीरद महापात्रा (जन्म: १२ नोव्हेंबर १९४७ )
  • २०१३: रॉबर्ट कोलमन रिचर्डसन (जन्म: २६ जून १९३७ )
  • २०१२: विटाली व्होरोत्निकोव्ह (जन्म: २० जानेवारी १९२६ )
  • २०१२: रेनाटो दुल्बेको (जन्म: २२ फेब्रुवारी १९१४ )
  • २००३: अनंत मराठे
  • १९९७: राम कदम (जन्म: २८ ऑगस्ट १९१८ )
  • १९९७: डेंग जियाओ पिंग (जन्म: २२ ऑगस्ट १९०४ )
  • १९८८: आंद्रे फ्रेडरिक कोर्नंड (जन्म: २४ सप्टेंबर १८९५ )
  • १९५६: केशव लक्ष्मण दफ्तरी (जन्म: २२ नोव्हेंबर १८८० )
  • १९५६: आचार्य नरेंद्र देव
  • १९५२: कनूत हमसून (जन्म: ४ ऑगस्ट १८५९ )
  • १९५१: आंद्रे गिडे (जन्म: २२ नोव्हेंबर १८६९ )
  • १९१५: गोपाल कृष्ण गोखले (जन्म: ९ मे १८६६ )
  • १८१८: सरदार बापू गोखले