ठळक गोष्टी
  • सुविचार — यशस्वी होणे याचा अर्थ कधीही अपयश न मिळवणं असा नसून अंतिम ध्येय गाठणे असा आहे याचा अर्थ प्रत्येक लढाई जिंकणे असा नसून युद्ध जिंकणे असा आहे (लेखक: एडविन सी ब्लीस)
  • घटना - २ सप्टेंबर १९९९ — भारतीय जलतरणपटू बुला चौधरी ह्या इंग्लिश खाडी दोन वेळा पोहणाऱ्या आशियातील पहिली महिला ठरल्या.
  • निधन - २ सप्टेंबर १९७६ — वि. स. खांडेकर — मराठी कादंबरीकार, लेखक आणि साहित्यिक म्हणून त्यांनी ययातिसह अनेक साहित्यकृती लिहिणारे — पद्मभूषण, ज्ञानपीठ पुरस्कार, साहित्य अकादमी फेलोशिप (जन्म: १९ जानेवारी १८९८)
  • घटना - २ सप्टेंबर १९३९ — दुसरे महायुद्ध जर्मनीने पोलंडमधील डांझिग शहर जिंकले.
  • सुविचार — तुमच्याने पुढे जावत नसेल तर पुढे जाऊ नका पण पुढे जाणाऱ्या मागेही खेचू नका (लेखक: लोकमान्य टिळक)
  • सुविचार — जीभ हळू चालवा आणि डोळे जलद चालवा (लेखक: सर्व्हेंटास)
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

१९ फेब्रुवारी

घटना

  • २००३: भारत

जन्म

  • १९३०: के. विश्वनाथ (निधन: २ फेब्रुवारी २०२३ )
  • १९११: बिल बोवरमन (निधन: २४ डिसेंबर १९९९ )
  • १६३०: छत्रपती शिवाजी महाराज (निधन: ३ एप्रिल १६८० )

निधन

  • १९९७: राम कदम (जन्म: २८ ऑगस्ट १९१८ )
  • १९५१: आंद्रे गिडे (जन्म: २२ नोव्हेंबर १८६९ )
  • १९१५: गोपाल कृष्ण गोखले (जन्म: ९ मे १८६६ )
  • १८१८: सरदार बापू गोखले