ठळक गोष्टी
  • सुविचार — आणि ही धुळीवर लिहा फायदा हा संगमरवर कोरा (लेखक: बेंजामिन फ्रँकलिन)
  • घटना - २ सप्टेंबर १९३९ — दुसरे महायुद्ध जर्मनीने पोलंडमधील डांझिग शहर जिंकले.
  • निधन - २ सप्टेंबर १९७६ — वि. स. खांडेकर — मराठी कादंबरीकार, लेखक आणि साहित्यिक म्हणून त्यांनी ययातिसह अनेक साहित्यकृती लिहिणारे — पद्मभूषण, ज्ञानपीठ पुरस्कार, साहित्य अकादमी फेलोशिप (जन्म: १९ जानेवारी १८९८)
  • सुविचार — ज्या विद्येमध्ये स्वतंत्रपणे वस्तुनिष्ठ विचार करण्याची दृष्टी आहे कर्तव्यशक्ती आहे ती विद्या विज्ञानातून मिळते (लेखक: डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन)
  • सुविचार — मुलांबद्दल खरोखर प्रेम असेल तर त्याला आपल्या डोळ्यांनी पाहू द्या आपल्या कानांनी एकू द्या शब्द बोलू द्या आपल्या पायांनी चालू द्या आपल्या मना… (लेखक: रवींद्रनाथ टागोर)
  • घटना - २ सप्टेंबर १९४६ — भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

९ मे जन्म

  • १९५५: मेलेस झेनावी (निधन: २० ऑगस्ट २०१२ )
  • १९३९: केन वॉर्बी
  • १९२८: वसंत नीलकंठ गुप्ते (निधन: ९ सप्टेंबर २०१० )
  • १८८६: केशवराव मारुतराव जेधे (निधन: १२ नोव्हेंबर १९५९ )
  • १८८२: हेन्री जे. कैसर (निधन: २४ ऑगस्ट १९६७ )
  • १८६६: गोपाल कृष्ण गोखले (निधन: १९ फेब्रुवारी १९१५ )
  • १८१४: दादोबा पांडुरंग तर्खडकर (निधन: १७ ऑक्टोबर १८८२ )
  • १५४०: महाराणा प्रताप (निधन: १९ जानेवारी १५९७ )