ठळक गोष्टी
  • सुविचार — आजचे संकट हेच की फार थोड्या जणांच्या अंगी स्वतंत्रपणे लिहिण्या वागण्याचे धैर्य असते (लेखक: जॉन स्टुअर्ट मिल)
  • सुविचार — एखादा माणूस शूर धरीवाण ठरतो तो इतरांपेक्षा अधिक धैर्यवान असतो म्हणून नाही तर इतरांपेक्षा धैर्य अधिक काळ टिकवतो म्हणून (लेखक: राल्फ वालडो इमर्सन)
  • सुविचार — यशस्वी माणूस होण्याचा प्रयत्न करण्याऐवजी नीतिमान माणूस होण्याचा प्रयत्न करा (लेखक: अल्बर्ट आईन्स्टाईन)
  • घटना - २ सप्टेंबर १९४६ — भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.
  • घटना - २ सप्टेंबर १९९९ — भारतीय जलतरणपटू बुला चौधरी ह्या इंग्लिश खाडी दोन वेळा पोहणाऱ्या आशियातील पहिली महिला ठरल्या.
  • निधन - २ सप्टेंबर २०२२ — टी. व्ही. शंकरनारायणन — भारतीय शास्त्रीय गायक — पद्मभूषण (जन्म: ७ मार्च १९४५)
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

१२ नोव्हेंबर जन्म

  • १९६३: ऑस्टॅथिओस पॅथ्रोस (निधन: २० ऑगस्ट २०२२ )
  • १९६१: नादिया कोमानेसी
  • १९४७: नीरद महापात्रा (निधन: १९ फेब्रुवारी २०१५ )
  • १९४०: अमजद खान (निधन: २७ जुलै १९९२ )
  • १९३४: दिलीप महालानाबिस (निधन: १६ ऑक्टोबर २०२२ )
  • १९०४: एस. एम. जोशी (निधन: १ एप्रिल १९८९ )
  • १९०४: श्रीधर महादेव जोशी (निधन: १ एप्रिल १९८९ )
  • १८९६: डॉ. सलिम अली (निधन: २० जून १९८७ )
  • १८८९: डेव्हिट वॅलेस (निधन: ३० ऑगस्ट १९८१ )
  • १८८०: सेनापती बापट (निधन: २८ नोव्हेंबर १९६७ )
  • १८६६: सन यट-सेन (निधन: १२ मार्च १९२५ )
  • १८१७: बहाउल्ला (निधन: २९ मे १८९२ )
  • १६०६: जीन मॅन्स (निधन: १८ जून १६७३ )