ठळक गोष्टी
  • घटना - २ सप्टेंबर १९२० — म. गांधींचे ब्रिटिश सरकारविरुद्ध असहकार आंदोलन.
  • घटना - २ सप्टेंबर १९९९ — भारतीय जलतरणपटू बुला चौधरी ह्या इंग्लिश खाडी दोन वेळा पोहणाऱ्या आशियातील पहिली महिला ठरल्या.
  • सुविचार — नावलौकिक म्हणजे बुडबुडा तो केव्हातरी फुटणारच (लेखक: सेने का)
  • सुविचार — शत्रुत्व निर्माण व्हायला कृतीपेक्षा शब्द जास्त कारणीभूत ठरतात (लेखक: महाभारत)
  • घटना - २ सप्टेंबर १९४६ — भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.
  • सुविचार — विचारी पुरुषांना हे जग एक सुखान्तिका वाटते तर भावनाप्रधान माणसाला तेच जग एक शोकांतिका वाटते (लेखक: एच वॉलपोल)
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

१३ फेब्रुवारी जन्म

  • १९४५: विनोद मेहरा (निधन: ३० ऑक्टोबर १९९० )
  • १९२३: चक येगर (निधन: ७ डिसेंबर २०२० )
  • १९१०: विल्यम शॉकली (निधन: १२ ऑगस्ट १९८९ )
  • १८९४: वासुदेव बेंद्रे (निधन: १६ जुलै १९८६ )
  • १८७९: सरोजिनी नायडू (निधन: २ मार्च १९४९ )
  • १८३५: मिर्झा गुलाम अहमद (निधन: २६ मे १९०८ )
  • १७६६: थॉमस माल्थस (निधन: २३ डिसेंबर १८३४ )
  • इ. स. पू ७११: जिम्मू (निधन: ९ एप्रिल इ. स. पू ५८५ )