ठळक गोष्टी
  • सुविचार — कुठल्याही दुराग्रहाचा अभाव आणि परिस्थिती ही जुळवून घेण्याचे सामर्थ्य हे भारतीय संस्कृतीचे विशेष होय (लेखक: पंडित जवाहरलाल नेहरू)
  • सुविचार — अंतकरणातील पश्चातापाच्या भयंकर वेदना कुठलाही कान ऐकू शकणार नाही अगर जीभ सांगू शकणार नाही (लेखक: बायरन)
  • घटना - २ सप्टेंबर १९३९ — दुसरे महायुद्ध जर्मनीने पोलंडमधील डांझिग शहर जिंकले.
  • घटना - २ सप्टेंबर १९९९ — भारतीय जलतरणपटू बुला चौधरी ह्या इंग्लिश खाडी दोन वेळा पोहणाऱ्या आशियातील पहिली महिला ठरल्या.
  • घटना - २ सप्टेंबर १९४६ — भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.
  • सुविचार — केवळ पुस्तके वाचून ढेकर ज्ञान साठवणे म्हणजे विद्या नव्हे तर ते ज्ञान जीवनात उतरवणे म्हणजे खरी विद्या (लेखक: डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन)
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

३० ऑक्टोबर निधन

  • २०११: अरविंद मफतलाल (जन्म: २७ ऑक्टोबर १९२३ )
  • २००५: शम्मीशेर सिंह शेरी
  • १९९८: विश्राम बेडेकर (जन्म: १३ ऑगस्ट १९०६ )
  • १९९७: सिडनी न्यूमन (जन्म: १ एप्रिल १९१७ )
  • १९९६: भाऊ पाध्ये (जन्म: २९ नोव्हेंबर १९२६ )
  • १९९४: स्वर्ण सिंग (जन्म: १९ ऑगस्ट १९०७ )
  • १९९३: पीटर केम्प (जन्म: १९ ऑगस्ट १९१३ )
  • १९९०: व्ही. शांताराम (जन्म: १८ नोव्हेंबर १९०१ )
  • १९९०: विनोद मेहरा (जन्म: १३ फेब्रुवारी १९४५ )
  • १९७४: बेगम अख्तर (जन्म: ७ ऑक्टोबर १९१४ )
  • १९१०: हेनरी डूनेंट (जन्म: ८ मे १८२८ )
  • १८८३: दयानंद सरस्वती (जन्म: १२ फेब्रुवारी १८२४ )