ठळक गोष्टी
  • सुविचार — मित्राच्या मृत्यूपेक्षा मैत्रीचा मृत्यू अधिक दुःखदायक असतो (लेखक: माधव ज्युलियनजन्म: २१ जानेवारी १८९४ | निधन: २९ नोव्हेंबर १९३९)
  • सुविचार — शीला शिवाय जर शिकले सवरलेले लोक निर्माण होऊ लागले तर त्यांच्या शिक्षणातच समाजाचा व राष्ट्राचा नाश आहे (लेखक: अज्ञात)
  • घटना - २ सप्टेंबर १९४६ — भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.
  • निधन - २ सप्टेंबर १९७६ — वि. स. खांडेकर — मराठी कादंबरीकार, लेखक आणि साहित्यिक म्हणून त्यांनी ययातिसह अनेक साहित्यकृती लिहिणारे — पद्मभूषण, ज्ञानपीठ पुरस्कार, साहित्य अकादमी फेलोशिप (जन्म: १९ जानेवारी १८९८)
  • घटना - २ सप्टेंबर १९६० — केंद्रीय तिबेटी प्रशासनाची पहिली निवडणूक झाली.
  • सुविचार — समृद्धीच्या काळात माणसाने खबरदारीने वागावे आणि विपतीच्या काळात सबुरीने (लेखक: जे रे)
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

७ ऑक्टोबर जन्म

  • १९८४: सलमान बट
  • १९७८: जहीर खान
  • १९७३: ग्रिगोल मॅगलोब्लिशविली
  • १९६०: आश्विनी भिडे-देशपांडे
  • १९५९: शमौन कोवेल
  • १९५२: व्लादिमीर पुतिन
  • १९४४: डोनाल्ड त्सांग
  • १९३९: हॅरी क्रोटो (निधन: ३० एप्रिल २०१६ )
  • १९३४: उल्रिक मेनहॉफ (निधन: ९ मे १९७६ )
  • १९३१: आर. शिवगुरुनाथन (निधन: ९ ऑगस्ट २००३ )
  • १९३१: डेसमंड टुटू (निधन: २६ डिसेंबर २०२१ )
  • १९२९: ग्रॅमी फर्ग्युसन
  • १९२८: अली काफी (निधन: १६ एप्रिल २०१३ )
  • १९१७: विनायक कुलकर्णी (निधन: १३ मे २०१० )
  • १९१४: बेगम अख्तर (निधन: ३० ऑक्टोबर १९७४ )
  • १९१२: फर्नांडो बेलाउंडे टेरी (निधन: ४ जून २००२ )
  • १९०७: प्रागजी डोस्सा (निधन: २० ऑगस्ट १९९७ )
  • १९००: हाइनरिक हिमलर (निधन: २९ एप्रिल १९४५ )
  • १८८५: क्लॉड अॅश्टन जोन्स (निधन: ८ ऑगस्ट १९४८ )
  • १८८५: नील्स बोहर (निधन: १८ नोव्हेंबर १९६२ )
  • १८६७: मेरी क्युरी (निधन: ४ जुलै १९३४ )
  • १८६६: केशवसुत (निधन: ७ नोव्हेंबर १९०५ )
  • १३०१: ग्रँड प्रिन्स अलेक्झांडर मिखाइलोविच (निधन: २९ ऑक्टोबर १३३९ )