ठळक गोष्टी
  • सुविचार — आपण आपल्या चुका प्रामाणिकपणे कबूल करणे म्हणजे सुधारणांना प्रारंभ झाला असे समजावयास हरकत नाही (लेखक: डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन)
  • घटना - २ सप्टेंबर १९४६ — भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.
  • सुविचार — तुमच्या हातीचे काम येईल ते अगदी मनापासून करा (लेखक: बायबल)
  • घटना - २ सप्टेंबर १९२० — म. गांधींचे ब्रिटिश सरकारविरुद्ध असहकार आंदोलन.
  • निधन - २ सप्टेंबर २०२२ — टी. व्ही. शंकरनारायणन — भारतीय शास्त्रीय गायक — पद्मभूषण (जन्म: ७ मार्च १९४५)
  • सुविचार — कुष्ठरोग किंवा क्षयरोग मोठा रोग नव्हे तर आपण नकोसे झाले आहोत ही भावना हाच आजचा खरा मोठा रोग आहे (लेखक: मदर तेरेसाजन्म: २६ ऑगस्ट १९१० | निधन: ५ सप्टेंबर १९९७)
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

१३ मे निधन

  • २०२२: शेख खलिफा बिन झायेद बिन सुलतान अल नाह्यान (जन्म: ७ सप्टेंबर १९४८ )
  • २०१३: जगदीश माळी (जन्म: १८ जानेवारी १९५४ )
  • २०१०: विनायक कुलकर्णी (जन्म: ७ ऑक्टोबर १९१७ )
  • २००१: आर. के. नारायण (जन्म: १० ऑक्टोबर १९०६ )
  • १९७४: सुकांता भट्टाचार्य (जन्म: १५ ऑगस्ट १९२६ )
  • १९५०: देवदत्त रामकृष्ण भांडारकर (जन्म: १९ नोव्हेंबर १८७५ )
  • १९३९: आर्थर शेर्बियस (जन्म: ३० ऑक्टोबर १८७८ )
  • १९३८: चार्ल्स एडवर्ड गिलॉम (जन्म: १५ फेब्रुवारी १८६१ )
  • १९३०: फ्रिडटजॉफ नॅनसेन (जन्म: १० ऑक्टोबर १८६१ )
  • १९०३: अपोलिनेरियो माबिनी (जन्म: २३ जुलै १८६४ )
  • १६२६: मलिक अंबर