ठळक गोष्टी
  • सुविचार — बदलणे आणि चांगल्या गोष्टीसाठी बदलणे या दोन्ही वेगवेगळ्या बाबी आहेत (लेखक: जर्मन म्हण)
  • घटना - २ सप्टेंबर १९९९ — भारतीय जलतरणपटू बुला चौधरी ह्या इंग्लिश खाडी दोन वेळा पोहणाऱ्या आशियातील पहिली महिला ठरल्या.
  • सुविचार — दारुड्यांना जसे आपण शुद्धीवर आहोत असे वाटते त्याचप्रमाणे तरुणांना आपण शहाणे आहोत असे वाटते (लेखक: लॉर्ड चेस्टरफिल्ड)
  • सुविचार — आपण जे ऐकतो ते विसरतो आपण जे पाहतो ते लक्षात ठेवतो आपण जे करतो ते जाणवतो (लेखक: कन्फ्युसिअस)
  • घटना - २ सप्टेंबर १९४६ — भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.
  • घटना - २ सप्टेंबर १९६० — केंद्रीय तिबेटी प्रशासनाची पहिली निवडणूक झाली.
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

९ एप्रिल निधन

  • २००९: अशोक परांजपे
  • २००९: शक्ती सामंत (जन्म: १३ जानेवारी १९२६ )
  • २००१: शंकरराव खरात (जन्म: ११ जुलै १९२१ )
  • २००१: बिझी बी (जन्म: ११ ऑक्टोबर १९३० )
  • २००१: हँसीएच तुंग-मिन (जन्म: २५ जानेवारी १९०८ )
  • १९९८: डॉ. विष्णू भिकाजी कोलते (जन्म: २२ जून १९०८ )
  • १९९४: चंद्र राजेश्वर राव
  • १९०१: श्रीमद राजचंद्र (जन्म: ९ नोव्हेंबर १८६७ )
  • १६९५: वामनपंडित
  • १६२६: सर फ्रँन्सिस बेकन (जन्म: २२ जानेवारी १५६१ )
  • इ. स. पू ५८५: जिम्मू (जन्म: १३ फेब्रुवारी इ. स. पू ७११ )