ठळक गोष्टी
  • सुविचार — ज्यांच्या आपल्या स्वप्नांच्या सौंदर्यावर विश्वास आहे त्यांनाच उत्तम भवितव्य आहे (लेखक: रुझवेल्ट)
  • सुविचार — ज्याला आराम हवा असतो तो विद्वान होण्याच्या लायकीचा नाही (लेखक: कन्फ्यूशियस)
  • घटना - २ सप्टेंबर १९४६ — भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.
  • जन्म - २ सप्टेंबर १९७१ — पवन कल्याण — तेलुगू चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक, समाजसेवक आणि आंध्र प्रदेशातील राजकीय नेते — फिल्मफेअर पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेता (तेलुगू), ‘गब्बर सिंग, सिनेमा पुरस्कार, दक्षिण भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
  • सुविचार — आत्म संयम आत्म जाणीव आणि आत्म सुधारणा हे तीन गुण त्यांच्यापाशी आहेत त्याने जग जिंकले असे समजायचे (लेखक: अल्फ्रेड टेनिसन)
  • घटना - २ सप्टेंबर १९९९ — भारतीय जलतरणपटू बुला चौधरी ह्या इंग्लिश खाडी दोन वेळा पोहणाऱ्या आशियातील पहिली महिला ठरल्या.
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

९ डिसेंबर जन्म

  • १९८१: दिया मिर्झा
  • १९४६: सोनिया गांधी
  • १९४५: शत्रुघ्न सिन्हा
  • १९३१: हकीम अली झरदारी (निधन: २४ मे २०११ )
  • १९२९: रघुवीर सहाय (निधन: ३० डिसेंबर १९९० )
  • १९१९: ई. के. नयनार (निधन: १९ मे २००४ )
  • १८८६: क्लॅरेन्स बर्डसे (निधन: ७ ऑक्टोबर १९५६ )
  • १८७८: अण्णासाहेब लठ्ठे (निधन: १६ मे १९५० )
  • १८७०: आयडा एस. स्कडर (निधन: २३ मे १९६० )
  • १८६८: फ्रिटझ हेबर (निधन: २९ जानेवारी १९३४ )
  • १६०८: जॉन मिल्टन (निधन: ८ नोव्हेंबर १६७४ )
  • १५०८: गेम्मा फ्रिसियस