सुविचार — जगात एकच गोष्ट निर्भेळ चांगली आहे ती म्हणजे ज्ञान आणि एकच गोष्ट अनिष्ट आहे ती म्हणजे अज्ञान (लेखक: सॉक्रेटिस)
सुविचार — एका पुरुषाचे शिक्षण हे बहुदा त्याचे एकट्याचेच ठरते पण एका स्त्रीचे शिक्षण म्हणजे भावी पिढीचे शिक्षण असते (लेखक: महात्मा फुले — जन्म: ११ एप्रिल १८२७ | निधन: २८ नोव्हेंबर १८९०)
घटना - २ सप्टेंबर १९४६ — भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.
सुविचार — जगात एकच गोष्ट निर्भेळ चांगली आहे ती म्हणजे ज्ञान आणि एकच गोष्ट अनिष्ट आहे ती म्हणजे अज्ञान (लेखक: सॉक्रेटिस)
सुविचार — एका पुरुषाचे शिक्षण हे बहुदा त्याचे एकट्याचेच ठरते पण एका स्त्रीचे शिक्षण म्हणजे भावी पिढीचे शिक्षण असते (लेखक: महात्मा फुले — जन्म: ११ एप्रिल १८२७ | निधन: २८ नोव्हेंबर १८९०)
घटना - २ सप्टेंबर १९४६ — भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.
१९७१:— संयुक्त अरब अमिरातींचा संयुक्त राष्ट्रसंघात (United Nations) प्रवेश.
१९६६:— बार्बाडोसचा संयुक्त राष्ट्रसंघात (United Nations) प्रवेश.
१९६१:— पोर्तुगीज यांच्या ताब्यात असलेले दिव व दमण हे प्रांत भारतात समाविष्ट केले.
१९४६:— दिल्लीमध्ये घटना परिषदेची पहिली बैठक.
१९००:— अमेरिकेतील सर्वधर्म परिषदेत भाग घेऊन स्वामी विवेकानंद भारतात मुंबईमध्ये परतले.
१७५३:— थोरले माधवराव पेशवे यांचा रमाबाई यांच्याशी विवाह झाला
जन्म
१९४६:सोनिया गांधी— कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षा
१९१९:ई. के. नयनार— केरळचे ९वे मुख्यमंत्री
(निधन: १९ मे २००४
)
१८६८:फ्रिटझ हेबर— जर्मन रसायनशास्त्रज्ञ — नोबेल पुरस्कार
(निधन: २९ जानेवारी १९३४
)
निधन
१९९७:के. शिवराम कारंथ— भारतीय कन्नड लेखक, चित्रपट निर्माते आणि विचारवंत — पद्म भूषण, साहित्य अकादमी पुरस्कार, ज्ञानपीठ पुरस्कार
(जन्म: १० ऑक्टोबर १९०२
)
१७६१:महाराणी ताराबाई भोसले— मराठा साम्राज्याच्या महाराणी
(जन्म: १४ एप्रिल १६७५
)