घटना - २ सप्टेंबर १९४६ — भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.
सुविचार — जो विचारांचा अतिरेक करतो त्याच्या हातून विशेष काही घडत नाही (लेखक: स्किलर)
सुविचार — विचार हेतूकडे नेतो हेतू कृतीकडे कृतीमुळे सवय लागते सवयीमुळे स्वभाव बनतो आणि स्वभावामुळे साध्य प्राप्त होते (लेखक: ट्रायन एडवर्ड्स)
जन्म - २ सप्टेंबर १९७१ — पवन कल्याण — तेलुगू चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक, समाजसेवक आणि आंध्र प्रदेशातील राजकीय नेते — फिल्मफेअर पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेता (तेलुगू), ‘गब्बर सिंग, सिनेमा पुरस्कार, दक्षिण भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
सुविचार — परस्परांना हात द्यायचा असतो हात दाखवायचा नसतो (लेखक: अण्णा हजारे — जन्म: १५ जून १९३७)
घटना - २ सप्टेंबर १९९९ — भारतीय जलतरणपटू बुला चौधरी ह्या इंग्लिश खाडी दोन वेळा पोहणाऱ्या आशियातील पहिली महिला ठरल्या.
घटना - २ सप्टेंबर १९४६ — भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.
सुविचार — जो विचारांचा अतिरेक करतो त्याच्या हातून विशेष काही घडत नाही (लेखक: स्किलर)
सुविचार — विचार हेतूकडे नेतो हेतू कृतीकडे कृतीमुळे सवय लागते सवयीमुळे स्वभाव बनतो आणि स्वभावामुळे साध्य प्राप्त होते (लेखक: ट्रायन एडवर्ड्स)
जन्म - २ सप्टेंबर १९७१ — पवन कल्याण — तेलुगू चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक, समाजसेवक आणि आंध्र प्रदेशातील राजकीय नेते — फिल्मफेअर पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेता (तेलुगू), ‘गब्बर सिंग, सिनेमा पुरस्कार, दक्षिण भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
सुविचार — परस्परांना हात द्यायचा असतो हात दाखवायचा नसतो (लेखक: अण्णा हजारे — जन्म: १५ जून १९३७)
घटना - २ सप्टेंबर १९९९ — भारतीय जलतरणपटू बुला चौधरी ह्या इंग्लिश खाडी दोन वेळा पोहणाऱ्या आशियातील पहिली महिला ठरल्या.
१९७१:— संयुक्त अरब अमिरातींचा संयुक्त राष्ट्रसंघात (United Nations) प्रवेश.
१९६६:— बार्बाडोसचा संयुक्त राष्ट्रसंघात (United Nations) प्रवेश.
१९६१:— पोर्तुगीज यांच्या ताब्यात असलेले दिव व दमण हे प्रांत भारतात समाविष्ट केले.
१९४६:— दिल्लीमध्ये घटना परिषदेची पहिली बैठक.
१९००:— अमेरिकेतील सर्वधर्म परिषदेत भाग घेऊन स्वामी विवेकानंद भारतात मुंबईमध्ये परतले.
१७५३:— थोरले माधवराव पेशवे यांचा रमाबाई यांच्याशी विवाह झाला
जन्म
१९४६:सोनिया गांधी— कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षा
१९१९:ई. के. नयनार— केरळचे ९वे मुख्यमंत्री
(निधन: १९ मे २००४
)
१८६८:फ्रिटझ हेबर— जर्मन रसायनशास्त्रज्ञ — नोबेल पुरस्कार
(निधन: २९ जानेवारी १९३४
)
निधन
१९९७:के. शिवराम कारंथ— भारतीय कन्नड लेखक, चित्रपट निर्माते आणि विचारवंत — पद्म भूषण, साहित्य अकादमी पुरस्कार, ज्ञानपीठ पुरस्कार
(जन्म: १० ऑक्टोबर १९०२
)
१७६१:महाराणी ताराबाई भोसले— मराठा साम्राज्याच्या महाराणी
(जन्म: १४ एप्रिल १६७५
)