ठळक गोष्टी
  • घटना - २ सप्टेंबर १९४६ — भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.
  • घटना - २ सप्टेंबर १९६० — केंद्रीय तिबेटी प्रशासनाची पहिली निवडणूक झाली.
  • सुविचार — जे रात्र मद्यपानात घालवितात त्यांना सकाळी स्वच्छ दिसत नाही (लेखक: टेरेंस इरवीण)
  • घटना - २ सप्टेंबर १९९९ — भारतीय जलतरणपटू बुला चौधरी ह्या इंग्लिश खाडी दोन वेळा पोहणाऱ्या आशियातील पहिली महिला ठरल्या.
  • सुविचार — सगळ्या देशाला एका भाषेत बोलायला शिका मग बघा काय चमत्कार घडतो (लेखक: डॉ बाबासाहेब आंबेडकर)
  • सुविचार — एक रोप नष्ट करून दुसरा निर्माण करावयाचा एवढेच काम औषधे करू शकतात (लेखक: एम बी एडी)
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

८ डिसेंबर

घटना

  • १९८५:
  • १९३७:

जन्म

  • १९८२: मिताली राज
  • १९००: उदय शंकर (निधन: २६ सप्टेंबर १९७७ )
  • १८९७: पं. बाळकृष्ण शर्मा (निधन: २९ एप्रिल १९६० )
  • १८६१: विल्यम सी ड्युरंट (निधन: १८ मार्च १९४७ )
  • १७२०: नानासाहेब पेशवा (निधन: २३ जून १७६१ )

निधन

  • २०१३: जॉन कॉर्नफॉथ (जन्म: ७ सप्टेंबर १९१७ )
  • १९७८: गोल्डा मायर (जन्म: ३ मे १८९८ )