ठळक गोष्टी
  • सुविचार — संगत धरण्यास माणसे सावध असले पाहिजे कारण सत्याचा साक्षात्कार घडवून आणण्याचे किंवा पूर्ण सत्यानाश करण्याचे प्रचंड सामर्थ्य संगतीत आहे (लेखक: सद्गुरु वामनराव पै)
  • सुविचार — अंतरा दिवा लावताना जो आनंद आपल्याला होतो त्यापेक्षाही अधिक आनंद त्या दिव्याला होतो (लेखक: जेसी पार्सिबल)
  • घटना - २ सप्टेंबर १९२० — म. गांधींचे ब्रिटिश सरकारविरुद्ध असहकार आंदोलन.
  • घटना - २ सप्टेंबर १९६० — केंद्रीय तिबेटी प्रशासनाची पहिली निवडणूक झाली.
  • घटना - २ सप्टेंबर १९९९ — भारतीय जलतरणपटू बुला चौधरी ह्या इंग्लिश खाडी दोन वेळा पोहणाऱ्या आशियातील पहिली महिला ठरल्या.
  • सुविचार — या जगात देशाने द्वेष मिटला आहे असे कधीच होत नाही तर प्रेमानेच द्वेष मिटवता येतो (लेखक: भगवान गौतम बुद्ध)
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

२४ मे निधन

  • २०११: हकीम अली झरदारी (जन्म: ९ डिसेंबर १९३१ )
  • २०००: मजरुह सुलतानपुरी (जन्म: १ ऑक्टोबर १९१९ )
  • १९८४: विन्स मॅकमोहन सिनियर (जन्म: ६ जुलै १९१४ )
  • १९५०: आर्चिबाल्ड वावेल (जन्म: ५ मे १८८३ )